हा ब्लॉग शोधा

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

महाराष्ट्रातील पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी मुख्यमंत्री फेलोशिप योजना 75,000 पगार असा करा अर्ज.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

महाराष्ट्रातील पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी मुख्यमंत्री फेलोशिप योजना 75,000 पगार असा करा अर्ज.      

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळेल व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल.

राज्यातील युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला - मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे,

   मुख्यमंत्री फेलोशिप योजनाचाअसा करा अर्ज

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास cmfellowship-mah@gov.in या ईमेल वर किंवा ८४११९६०००५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक?

अर्ज करण्यासाठी उमेदवाराला १० वी, १२ वी आणि पदवीची गुणपत्रिका, 

एक वर्ष काम केल्याचं अनुभव प्रमाणपत्र, 

छायाचित्र व स्वक्षारीची स्कॅन प्रत, 

पत्त्याचा पुरावा, अशी कागदपत्रे आवश्यक आहे.

आयटीआर भरल्यानंतर ई व्हेरिफाय करणे आवश्यक, रिटर्न फाइल केल्यानंतर 30 दिवसांत करा ई व्हेरिफाय*

जर तुम्ही आयटीआर भरला असेल तर आता त्याचे व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्याशिवाय फॉर्म अपूर्ण मानला जातो. ITR फाइल करण्याची शेवटची स्टेप म्हणजे फॉर्म सबमिशन नाही तर व्हेरिफिकेशन आहे. तुम्ही ही ऑनलाइन व्हेरिफिकेशन करा. 30 दिवसांच्या आत व्हेरिफाय आवश्यक आहे. व्हेरिफिकेशन न करता आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. व्हेरिफिकेशन नंतरच इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमची आयटीआरवर प्रक्रिया करतो. याशिवाय जर आयटीआरचे व्हेरिफिकेशन नाही तर तुमचा रिफंड अडकेल.जर तुम्ही व्हेरिफिकेशन केले नाही तर तुमचा आयटीआर फाइल म्हणून गणला जाणार नाही. (online verification) ई फिकेशन करण्यासाठी संपर्क करा.

साळवे इंटरप्राईजेस...  सृष्टी महा-ई-सुविधा..  संतोष विठ्ठल साळवे. 7900094419

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी पात्रता eligibility

मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो. 

 मुख्यमंत्री फेलोशिप योजना या योजनेची पात्रता खालीलप्रमाणे आहे.

1) अर्जदार भारताचा नागरिक असावा.

2) शैक्षणिक अर्हता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60% गुण आवश्यक) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल.

3) अनुभव :- किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 

4) पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

5) भाषा व संगणक ज्ञान :- मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

6) वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्षे असावे.

मुख्यमंत्री फेलोशिप योजनाचा अर्ज करावयाची पद्धत :-

ऑनलाईन सिस्टीमद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.

अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क :- 

रुपये 500/-

 मुख्यमंत्री फेलोशिप योजना फेलोंची संख्या :-

 सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या 1/3 राहील. 1/3 महिला फैलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल.


मुख्यमंत्री फेलोशिप योजना फेलोंचा दर्जा :-

शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

 मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे स्वरूप

फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल.

निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, शासनाचे सचिव, महामंडळांचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल.

प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.

नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.

फिल्ड वर्क सोबतच आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल. प्रत्येक फेलोसाठी यापैकी एका शैक्षणिक संस्थेची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास असतील. फेलोंना शैक्षणिक संस्था निवडीचा अधिकार नसेल.

फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल.

उमेदवारांच्या अंतिम निवडीकरीता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धत वापरली जाईल.

ऑनलाईन चाचणीचे 100 पैकी गुण 15 पैकी गुणांमध्ये रुपांतरीत करुन+ निबंध 30 गुण+ मुलाखत 50 गुण + पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक पदवी 5 गुण

निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी व 15 उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल

निवड झालेल्या उमेदवारांनी विहित मुदतीत ऑफर लेटर स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे निर्माण होणारी रिक्त पदे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून भरण्यात येतील

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   

मुख्यमंत्री फेलोशिप 2023 योजनेचे लाभ

1) फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील.

2) फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व इमेल आयडी दिले जाईल.

3) दरमहा रु. 70,000/- विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रु. 5,000/- असे एकूण रु. 75,000/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

4) फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण 10 दिवसांची रजा अनुज्ञेय राहील.

5) फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल.

6) आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल.

7) 12 महिन्यांचे फिल्डवर्क व आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

8) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम योजनेच्या अटी व शर्ती

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टीस, असाईनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम (आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांनी फेलोशिपसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाखेरीज) स्विकारता येणार नाही.

9) या 12 महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

10) 12 महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही.

11) ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील.

12) फेलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील.

13) फेलोंच्या मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय तसेच ओळखपत्र आदी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.फेलोंनी रूजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. 

14) नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल.

15) फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य करावे लागेल.

16) फेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.

17) नियुक्तीचे पत्र (ऑफर लेटर) मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे बंधन फेलोंवर असेल. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल.

18) फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही.

*मुख्यमंत्री फेलोशिप म्हणजे काय?*

मुख्यमंत्री फेलोशिप हा 12 महिन्यांचा फेलोशिप कार्यक्रम आहे जो मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र सरकार, भारत द्वारे चालवला जातो.

शिष्यवृत्तीपेक्षा फेलोशिप चांगली आहे का?

शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांना समर्थन देते, तर फेलोशिप सामान्यत: पदवीधर विद्यार्थ्यांना निधी देते. फेलोशिप सामान्यत: शिष्यवृत्तीपेक्षा जास्त पैसे देतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवावा कसा?



मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवावा कसा ?

महाराष्ट्रात CMRF चा मुख्य उद्देश

1) राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.

2) जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

3) दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

4) रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

5) अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

6) आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 6 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

7) शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

8) शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

मंगेश नरसिंह चिवटे,

कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.

फोन - 9619951515

संपर्क - 022 - 22025540

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : 8650567567

Email id:- aao.cmrf-mh@gov.in

महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

वैद्यकीय उपचारांचा खर्च सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असताना महाराष्ट्रातील राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून विविध शस्त्रक्रिया अथवा वैद्यक उपचारांसाठी या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रकमेची मदत केली जाते. ही रक्कम मिळवण्यासाठी नेमका कसा अर्ज करायचा त्यासाठी कुठे संपर्क साधायचा याची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी धिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.mahacmmrf.com/form/


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1) अर्ज ( विहीत नमुन्यात)

2) निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)

3) तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला. (रु.1.60 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)

4) रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक

5) रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)

6) संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

7) अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.

8) अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे./ शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.

9) रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास Email id:- aao.cmrf-mh@gov.in अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.

व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.

1) कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6),

2) हृदय प्रत्यारोपण

3) यकृत प्रत्यारोपण

4) किडणी प्रत्यारोपण

5) बोन मॅरो प्रत्यारोपण

6) फुफ्फुस प्रत्यारोपण

7) हाताचे प्रत्यारोपण

8) हिप रिप्लेसमेंट

9) कर्करोग शस्त्रक्रिया

10) अपघात शस्त्रक्रिया

11) लहान बालकांचे शस्त्रक्रिया

12) मेंदूचे आजार

13) हृदयरोग

14) डायलिसिस

15) अपघात

16) कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)

17) नवजात शिशुंचे आजार

18) गुडघ्याचे प्रत्यारोपण

19) बर्न रुग्ण

20) विद्युत अपघात रुग्ण

या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

संपर्क क्र. 022-22026948 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे. official website

https://www.mahacmmrf.com/

रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया / उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या रुग्णांना त्यांचेवर करावा लागणाऱ्या खर्चापोटी अंशत: अर्थसहाय्य म्हणून खालीलप्रमाणे देण्यात य़ेते.

1) वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खाजगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च 1.00 लक्षाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे)

2) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे.

3) महाराष्ट्रातील रेशन कार्ड / रहिवासी दाखला/ आधार कार्ड क्रंमाक

4) तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागिल आर्थिक वर्षाचे उत्पन्न रु. 1.60 लाखापेक्षा कमी असलेबाबत)

5) नोंदणीकृत भ्रमणध्वणी क्रमांक

6) मा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र

7) रुग्णालयास प्रदानाबाबत तपशिल:

8) बँक खाते क्रमांक, आय एफ एस सी (IFSC) कोड नंबर

9) रुग्णालयाचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव व शाखा

10) रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नांव

11) रुग्णालयाचा ई-मेल

12) सदर मदत हि प्रत्येक रुग्णास 3 वर्षातून एकदा देण्यात येईल.

13) उपरोक्त गोष्टिंची पूर्तता केल्यानंतर खालील प्रमाणे अंशत: अर्थसहाय्य करण्यात येते 

ना वशिला, ना ओळख; थेट मदत ! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या 'या' क्रमांकावर कॉल करा;

गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे.

त्यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट मोबाईलवर आलेला अर्ज भरून द्यायचा आहे.

"महात्मा फुले जन आरोग्य योजना" तुम्हाला माहिती आहे का ? अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/03/blog-post.html




मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबतची कार्यपध्दती

आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राथम्याने कार्यवाही होते..

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालये यामध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या योजना मध्ये उपलब्ध कमीतकमी निधीचा वापर व्हावा म्हणून वरील योजनांचा लाभ मिळू न शकणान्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून लाभ देण्यात येतो.

राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते. तसेच त्यांचेकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांलयाना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचेकडील समितीच्या शिफारशीनुसार व त्यांनी अर्थसहाय्याची शिफारस केल्यास त्या रक्कमेच्या 50% इतकी रक्कम प्रदान करण्यांत येत आहे.


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

"काय आहे भिमाकोरेगावचा इतिहास?"


( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.


आपणही जर कट्टर भीमसैनिक असाल तर जरूर भीमकोरेगाव पुणे येथे 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी  नक्की या.

" ह्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी खरा इतिहास घडवला आहे . 

"काय आहे भिमाकोरेगावचा इतिहास?"

पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात 1 जानेवारी 1818 रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले.


महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या 28 हजारांपेक्षा जास्त होती तर इंग्रजांनी केवळ 500 महार रेजीमेंटच्या सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते. तरीही महार रेजिमेंटने  आपल्यापेक्षा संख्येने 40 पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केला. महार रेजिमेंटने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला. अवघ्या 16  तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर महार समाजातील सैनिकांनी अखेर 1 जानेवारी 1818 ला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटमने इंग्रजांना विजय मिळवून दिला.

भिमाकोरेगावच्या लढाईचे कारण

इ.स. 1800 च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे तुकड्यांमुळे कमकुवत साम्राज्य होते.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता. 13 जून इ.स. 1817 रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली. व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिश अधीनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले.

अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न केला खडकीची लढाईत केली परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई 5 नोव्हेंबर इ.स. 1817 रोजी झाली होती.


त्यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली होते. आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली.

दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होताच, ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले.

डिसेंबर इ.स. 1817 च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भिमा या गावात झाली.

पेशवेंचे सैन्य

पेशव्यांचे 28.000 सैन्य होते, ज्यातील 20.000 घोडदळ, 8000 पायदळ सतत तैनात असे.

कंपनी सरकाराच्या सैन्यांनी हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी 600 सैनिकांच्या तीन तुकड्या तैनात असत.

या सैनिकांत अरब, गोसावी व पेशव्यांचे सैनिक असत. हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करीत असे. तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक व त्यांचे वारस यांचाही सैन्यात वापर केला जात असे. सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत. लढाईचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगळे ह्यांनी केले होते. पैकी त्रिंबकजी डेंगळे हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते. तर अन्य जवळच्या फूलसेहर (आत्ताचे फुलगाव) येथे होते.

ब्रिटिशांचे सैन्य

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे 834 सैनिक होते. दुसऱ्या बटालियन (बॉम्बे नेटिव्ह आर्मी तुकडी क्र १०२) मधील महार जातीचे सुमारे 500 सैनिक होते. या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉंटन यांनी केले. अन्य अधिकाऱ्यांमध्ये लेप्टनंट आणि अड्जुटंट पिटसन, लेफ्टनंट जॉन्स, असिस्टंट सार्जंट विंजेट हे होते. 

लेफ्टनंट स्वान्सटन नेतृत्व करीत असलेले सुमारे 300 सैनिकांचे घोडदळ होते. 24 युरोपियन आणि 4 तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज व सहा पावडर तोफा होत्या. यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिसलोम करत होते. याचबरोबर साहाय्यक सार्जंट वायली (वायल्डे) यांचा तोफाखान्यात समावेश होता. महारांचे नेतृत्व रतननाक, जाननाक व भकनाक हे तिघांनी केले.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा.7900094419

1) पीफ ( PF )

2) ई एस आय सी ( ESIC )

3) आधार सुधार ( Aadhaar Update )

4) वाहन परवाना ( Vehicle license )

5) पासपोर्ट ( Passport )

6) उद्यम आधार ( Udaym Aadhaar )

7) मतदार नोंदणी ( Voter registration )

8) ई पेन कार्ड ( e pan Card )

9) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( Marriage Registration Certificate )

10) Fssai प्रमाणपत्र ( Fssai Certificate )

11) किसान KYC ( Kisan KYC)

12)  आयुष्यमान भारत योजना ( Aayushman Bharat Yojana )  

इतर सरकारी योजना आणि त्या योजनाचा मिळणारा लाभ या बद्दल कामे केली जातील. व माहिती ही मिळेल.

आमच्याकडे वरील सर्व कामे आॕनलाईन केली जातील.

महार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून  म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.


कोरेगांवच्या युद्धात २० महार सैनिक आणि ५ अधिकारी शहीद झाले. शहीद झालेल्या महारांची नावे, त्यांच्या सन्मानार्थ बनवल्या गेलेल्या स्मारकावर अंकित आहे. जे या प्रकारे आहे 

या युद्धात शहीद झालेल्या महार योद्धांची नावे खालिल प्रमाणे आहे –

1) गोपनाक मोठेनाक

2) शमनाक येशनाक

3) भागनाक हरनाक

4) अबनाक काननाक

5) गननाक बालनाक

6) बालनाक घोंड़नाक

7) रूपनाक लखनाक

8) बीटनाक रामनाक

9) बटिनाक धाननाक

10) राजनाक गणनाक

12) बापनाक हबनाक

13) रेनाक जाननाक

14) सजनाक यसनाक

15) गणनाक धरमनाक

16) देवनाक अनाक

17) गोपालनाक बालनाक

18) हरनाक हरिनाक

19) जेठनाक दीनाक

20) गननाक लखनाक

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

या लढाईत महारांचे नेत्रत्व करणाऱ्यांची नावे खालिल आहेत –

1) रतननाक

2) जाननाक

3) भकनाक

या युद्धात जख्मी झालेल्या महार योद्धांची नावे खालिल प्रमाणे आहे –

1) जाननाक

2) हरिनाक

3) भीकनाक

4) रतननाक

5) धननाक

महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.


1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानवंदने नंतर दरवर्षी 1 जानेवारीला मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब  आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात.व शूर सैनिकांना मानवंदना देतात.

आपणही जर कट्टर भीमसैनिक असाल तर जरूर भीमकोरेगाव पुणे येथे 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी  नक्की या .

" ह्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी खरा इतिहास घडवला आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालहक्कांचे प्रकार आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
 

20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालहक्कांचे प्रकार आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व

20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून बालदिन हा बाल हक्काचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.

बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

(child rights) 1954 पासून जागतिक बालदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हा दिवस जागतिक बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. 20 नोव्हेंबर 1959 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने बालहक्कावरील अधिवेशन स्वीकारले. बालहक्कांबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.


बाल हक्क (child rights) काय आहेत?

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1959 मध्ये बालकांचे हक्क घोषित केले. भारताने 11 डिसेंबर 1992 रोजी या घोषणेला मान्यता दिली. मात्र बाल हक्क 20 नोव्हेंबर 2007 रोजी स्वीकारले गेले. मार्च 2007 मध्ये, भारत सरकारने बाल विकास आणि कल्याणासाठी एक घटनात्मक संस्था किंवा आयोग तयार केला, ज्याला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग असे नाव देण्यात आले. संसदेच्या अधिनियम, 2005 अंतर्गत आयोगाची स्थापना करण्यात आली.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

 (child rights) बाल हक्कांचे प्रकार कोणते आहेत?

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने बाल अधिवेशन स्वीकारले. या करारावर 196 राष्ट्रांनी स्वाक्षरी केली होती. करारानुसार, प्रथमच, सरकारांनी प्रौढांच्या बरोबरीने मुलांसाठी मानवी हक्क निश्चित केले. या अधिवेशनात एकूण 54 लेख आहेत. या 54 कलमांमध्ये बालकांना 41 विशिष्ट अधिकार देण्यात आले आहेत. या लेखात प्रथमच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अधिकार एकत्रितपणे देण्यात आले आहेत.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )

(child rights) मुलांचे हक्क कोणते आहेत?

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व जाणून घ्याबालहक्कांमध्ये 

1) मुलांचा जगण्याचा हक्क, 

2) अन्न, 

3) पोषण

4) आरोग्य, 

5) विकास, 

6) शिक्षण, 

7) ओळख, 


8) नाव, 

9) राष्ट्रीयत्व, 

10) कुटुंब, 

11) मनोरंजन, 

12) सुरक्षा आणि 

13) मुलांची अवैध तस्करी यांचा समावेश होतो.

*🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा मध्ये आपल स्वागत आहे. आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 

संतोष साळवे संपर्क करा.7900094419*

1) पीफ ( PF )

2) ई एस आय सी ( ESIC )

3) आधार सुधार ( Aadhaar Update )

4) वाहन परवाना ( Vehicle license )

5) पासपोर्ट ( Passport )

6) उद्यम आधार ( Udaym Aadhaar )

7) मतदार नोंदणी ( Voter registration )

8) ई पेन कार्ड ( e pan Card )

9) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( Marriage Certificate )

10) fssai प्रमाणपत्र ( fssai Certificate ).

 (child rights) भारतात बाल हक्क

घटनेत 41 बालहक्क देण्यात आले असले तरी यातील 16 हक्क भारतीय मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकारांपैकी एक आहे. याशिवाय 

1) कोणताही भेदभाव नसावा,  

2) पालकांची जबाबदारी,

3) आरोग्य सेवा, 

4) उत्तम राहणीमान, 

5) दिव्यांग मुलांसाठी योग्य तरतूद,  

6) शिक्षणाची तरतूद, 


7) मादक पदार्थांना प्रतिबंध, 

8) गैरवर्तनापासून संरक्षण, 

9) क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, 

10) अनाथ मुलांचे संरक्षण, 

11) मुलांचे कामगारांचे संरक्षण, 

12) लैंगिक शोषणापासून संरक्षण, 

13) बाल न्याय व्यवस्थापन, 

14) छळ-गुलामगिरीला प्रतिबंध इत्यादी महत्त्वाचे अधिकार आहेत.


20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून बालदिन हा बाल हक्काचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

पुण्यात रहाणारे आणि बाहेरून पुण्यात उपचारासाठी येणाऱ्यानां ही महत्वाची माहिती

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.



पुण्यात रहाणारे आणि बाहेरून पुण्यात उपचारासाठी येणाऱ्याना ही महत्वाची माहिती

पुण्यातील 57 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा  या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात.

उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात.

पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.

राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू

धर्मादाय शब्द लावण्या बाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे, राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )

आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे, राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे "धर्मादाय' हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल, वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल.

धर्मादाय रुग्णालयाचे नाव/वैद्यकीय केंद्राचे नाव, पत्ता व वैद्यकीय समाजसेवकाचे नाव

1) रुबी हॉल क्लिनिक ससून रोड, पुणे-411001,

श्रीमती.पुनम चव्हाण:-  020-26123391/

9730012965

2) जहांगीर हॉस्पिटल ससून रोड, पुणे -411001.

श्री.गोपाल फडके :- 020-61819999 / 888821010 

श्री.प्रवीण बाळकृष्ण चव्हाण :- 7447643642 

3) एन एम वाडिया कार्डीओलॉजी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल जवळ ससून रोड, पुणे- 411001. 

श्रीमती.इच्चापुरीया :- 020-26058136 

4) एन  एम वाडिया हॉस्पिटल, शुक्रवार पेठ, पुणे-411002. 

श्रीमती.स्मिता करंदीकर :- 020-24470793 9850931916 

5)  ईनलॅक्स अॅण्ड बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क, पुणे-411001.

श्री.पुरुषोत्तम सारडा:-  020-66099999 9822053028 

श्रीमती.पुनम सचिन हरिहर:- 7040202471 

6)  के ई एम हॉस्पिटल,रास्तापेठ, पुणे-411011. 

श्री.विजय यादव :- 020-66037317 / 9822121031

7) संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर , पुणे-411004 

श्री. आर.वाय.पवार :- 020-25536262 9881235767 

8) सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,एरंडवणे,कर्वे रोड, पुणे-411001

श्रीमती.शर्मिला पाध्ये :- 020-2540327 9673338074 

9) दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,एरंडवणे, पुणे-४११००४. 

श्रीमती.शिरोडकर:- 020-49152020 / 020-66023020  

श्री.चंद्रकांत शिवाजी केदार :- 9967259545 

10) माई मंगेशकर हॉस्पिटल, मुंबई बेंगलोर हायवे, वारजे, पुणे-411058.

श्रीमती.मुग्धा:-  020-40541000 / 8698177665


11) भारती हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,भारती विद्यापीठ भवन, लाल बहादूर शास्त्री  मार्ग,पुणे-411030.

श्री.प्रवीण जाधव :- 8551099898 / 020-40555555

श्री.अविनाश रामदास चव्हाण :- 9881375319

12) भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल,कात्रज,धनकवडी ,पुणे-411043

 श्री.शेख/सुरज मोहिते :- 020-40555631 9890478666

13) आयुर्वेद हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, विश्वशांती धाम,केसनंद रोड,वाघोली, पुणे-412207.

श्री. बागायतकर :- 020-67346121 94033354680

14) पूना हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,सदाशिव पेठ ,पुणे-411030. 

श्री.सी.पी.ठक्कार:- 020-66096000    9822707188 

15) रत्ना मेमोरियल हॉस्पिटल,सेनापती बापट रोड,पुणे-४११०५३. 

श्रीमती.विजयमाला चव्हाण :- 020-41097777 7038102675 

श्रीमती.प्रज्ञा अविनाश चव्हाण:- 9766316918 

16) जोशी हॉस्पिटल,कमला नेहरू पार्क समोर,शिवाजी नगर,पुणे-४११००४.

श्री.सुधाकर गवंडगावे :- 020-41096666 9403543285

श्री.अमित गंगाधर शेंडगे :- 9975875853 

17) लोकमान्य हॉस्पिटल, टेल्को रोड, चिंचवड,पुणे-411033. 

श्रीमती.स्नेहल बिकुले :- 020-46606800 9673994709

18) लोकमान्य हॉस्पिटल, निगडी, पुणे-411044. 

श्रीमती.राजश्री काशिकर :- 020-46606800 9552532036

19) वैद्य. पुरुषोत्तम शास्त्री नानल हॉस्पिटल,कर्वे रोड, पुणे-411004.

श्रीमती.मोहिनी वसवे :- 020-25440922 

20) सूतिका सेवा मंदिर रुग्णालय,नारायण पेठ,लक्ष्मिरोड,पुणे-411030. 

श्री.सुरेश  देवधर :- 020-24454724

 21) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑथोमलॉजी, (एन आई ओ हॉस्पिटल),महात्मा फुले म्युझियम जवळ,शिवाजीनगर, पुणे-411005.

श्रीमती.सुनीता कांबळे :- 020-41460100 8600005524

22) सेठ. ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल,रास्तापेठ वै.नानल शास्त्री पथ,पुणे -411011. 

श्री.संजय कुऱ्हाडे :- 020-26336296 9767440048

23) सुबुध हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,शिवाजी पुतळा, कोथरूड, पुणे- 411038.  

श्री.ज्योत्सना ह्तरमनी :- 020-25394464 9665917192

श्री.गिरीश धोटे :- 020-25394464 / 7038246856

*🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा मध्ये आपल स्वागत आहे. आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 

संतोष साळवे संपर्क करा.7900094419*

1) पीफ ( PF )

2) ई एस आय सी ( ESIC )

3) आधार सुधार ( Aadhaar Update )

4) वाहन परवाना ( Vehicle license )

5) पासपोर्ट ( Passport )

6) उद्यम आधार ( Udaym Aadhaar )

7) मतदार नोंदणी ( Voter registration )

8) ई पेन कार्ड ( e pan Card )

9) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( Marriage Certificate )

10) fssai प्रमाणपत्र ( fssai Certificate ).

24) संजीवन हॉस्पिटल,कर्वे रोड, पुणे-411004. 

श्रीमती.संगीता भालशंकर :- 020-25424384 9822544431

25) कवडे नर्सिग होम,मनिषा थेटर जवळ उत्तमनगर, पुणे-411023

श्री.अजय कवडे :- 9822523023 

26) साने गुरुजी आरोग्य केंद्र, माळवाडी, हडपसर, पुणे-411028

श्रीमती.स्वाती जोशी-पवार :- 020-26999405  9975788712

सागर मिटकरी :- 9823978918

27) विलू पूनावाला हॉस्पिटल, पुणे सोलापूर  रोड, वैभव थेटर मागे, हडपसर, पुणे-411028 

श्रीमती.निरंजनी कुमार :- 020-67452222 8999520677 

श्री.एन.वाय.शेख :- 9021376985 

28) इनामदार मल्टीस्पेशालिटीहॉस्पिटल फातिमानगर,पुणे-411040

श्रीमती.रुचा बोरवणकर :-  020-30502244  

020-66812222 / 9011000201

29) डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,पिंपरी, पुणे-411018. 

श्रीमती.अनिता पवार :- 7350175177

श्रीमती.रुपाली ठाकरे :- 9960966815

डॉ.शालिनी :- 9960081369 / 020-27422134 श्रीमती.संगीता वेणुगोपाल :- 7038499801 / 9011973941

30) धन्वंतरी हॉस्पिटल,सेक्टर टिळक रोड, प्राधिकरण, निगडी, पुणे-411044

श्रीमती.स्मिता घोबाले :- 020-27656950 9922344415

31) डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव रुरल हॉस्पिटल,तळेगाव दाभाडे,पुणे-410507.

 श्री.संदीप टिळेकर :- 02114-308300 8087099040/41/42

32) तळेगाव जनरल हॉस्पिटल,तळेगाव  दाभाडे,जि-पुणे-410507. 

श्रीमती.निर्मला वटकर :- 02114-222238 8483042309

33) सेवाधाम हॉस्पिटल, वडेश्वर तळेगाव दाभाडे, पुणे-410507.

श्रीमती.दीपा गुरव :- 02114-222456 / 02114-222462  

34) परमार हॉस्पिटल, भंगारवाडी, लोणावळा 

श्री.धनंजय :- 02114-273007/ 8390803254 

35) गिरीराज हॉस्पिटल,बारामती, पुणे. 

श्री.रोकडे :- 02112-222739/ 9881953572

डॉ.रमेश भोईटे:-  02112-222739/ 9822217147 

36) कृष्णाबाई मेमोरियल हॉस्पिटल, केडगाव, पुणे- 412203.

श्री.सरोज कदम :- 02119-223122

श्रीमती.सरला शर्मा :- *9975151649 

37) मोहन ठुसे आय हॉस्पिटल,नारायणगाव,ता.जुन्नर, जि.पुणे

श्री.पुराणिक :- 02132-244398/ 9975563459

38) डॉ.जलमेहता रुरल क्रिटीकल केअर सेंटर ,नारायणगाव,ता.जुन्नर, जि.पुणे

डॉ.राऊत :- 9766587676

39) मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल, घोडनदी (शिरूर ) जि.पुणे-412210. 

श्री.अमरीश सूर्यवंशी :- 02138-224599 9822874860

40) श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल  अॅण्ड रिसर्च सेंटर,नऱ्हे, मुंबई-पुणे बायपास,पुणे-411041.

श्री.उत्तम सोनवणे :- 020-24106271 9767792879

श्री.हर्षल पांडवे :- 020-24106271/ 9860404835



41) सिंहगड डेंटल कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटर,वडगाव (बुद्रुक), ऑफ सिंहगड रोड,पुणे-411041

श्री.शिंदे :- 020-24351307

 42) हरजीवन हॉस्पिटल शुक्रवार पेठ ,पुणे-411002. 

श्रीमती.शिल्पा सेठ :-020-24440981/ 7774007981

43) हार्डीकर हॉस्पिटल, युनिवर्सिटी (विद्यापीठ )रोड,शिवाजीनगर, पुणे-411005.

श्री.संभाजी पाटील :- 020-4195000 7774064090

44) साळी हॉस्पिटल,मंचर,ता.आंबेगाव,जि.पुणे.

डॉ.साळी :- 02133-223208/ 758868034

45) दिनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल,एफ.सी रोड, शिवाजीनगर,पुणे-411004.

श्री.गोडबोले :- 020-66498888 / 9967490248

46) महात्मा गांधी नेत्र रुग्णालय,सदाशिव पेठ,पुणे- 411030

श्रीमती.रइसा मोमीन :-020-24479443 9156479313

47) मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,पावर हाउस चौक,चिंचवडगाव,पुणे-411033

श्रीमती.पिल्ले :- 020-2461400 / 9922613740

श्री.व्ही.आर.वैशंपायन :- 020-24614000 9975606497

48) मीरा हॉस्पिटल,भवानी पेठ, शंकर सेठ रोड, पुणे-411042.

श्री.आर.ए.मेहता :- 9673214416

49) मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र,मोहनवाडी, येरवडा, पुणे-411006.

श्री.गणेश बागडे :-020-26697605/ 9850458549

श्री. भगत :- 020-26697605

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

 50) एस हॉस्पिटल(ACE) एरंडवणा, हॉटेल अभिषेक समोर,गुळवाणी महाराज रोड,पुणे-411004.

श्री.तृप्ती शिंदे :- 020-25423253 / 9158185494 

डॉ.आनंद बर्वे :- 020-25423253 /9423005023

51) एम्स हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर(AIMS) एम्स चौक,औंध पुणे -411007 

श्री.सुलक्षणा कातोरे :- 020-25801000 8888871695

52) एच व्ही देसाई आय हॉस्पिटल,तारावाडे वस्ती मोहम्मदवाडी,हडपसर,पुणे-411060.

श्री.मानस काळे :- 020-26970043 / 9689946617

53) इंद्रायणी हॉस्पिटल अॅण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी-चाकण  रोड,आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे. 

श्रीमती.अंजली गव्हाणे :- 02135-232073 / 9921360379

54) संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, संत नगर, सेक्टर नं .४ मोशी प्राधिकरण,पुणे-412105.

श्रीमती.निता वाणी :- 020-67900900 9860651034

55) आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल,थेरगाव, चिंचवड, पुणे-411033.

श्री.सागर काकड :-020-30717500 9011016124 

56) आयुर्वेद रुग्णालय स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सेक्टर नं.२७,प्राधिकरण, निगडी,पुणे-411044

श्री.विनायक शिंदे :-020-27659460 9850933512 

श्रीमती.सोनाली चंद्रकांत निकुंभ :-9604990620 / 8446770873

57) विश्वराज हॉस्पिटल, पुणे-सोलापूर रोड,लोणी रेल्वे स्टेशन जवळ,लोणी काळभोर, पुणे-412201

श्रीमती.उमेश्वरी देवरे :- 020-69406060 / 8796935227

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...