हा ब्लॉग शोधा

शनिवार, २९ जुलै, २०२३

मतंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दारिद्रयरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना

( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!! 


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या 
व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

मतंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दारिद्रयरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना. स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना


या योजनेंतर्गत एक लाख रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. 2023-24 साठी जिल्ह्यासाठी 30 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या योजनेसाठी कर्ज मागणी अर्ज वितरण 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. 

              30 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज..


मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील दारिद्रयरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना 'या' योजनेंतर्गत 12 पोटजातीतील गरजूंना मिळणार एक लाखांपर्यंतचे कर्ज, 30 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज..

मतंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील दारिद्रयरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे.

या योजनेंतर्गत एक लाख रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. 2023-24 साठी जिल्ह्यासाठी 30 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या योजनेसाठी कर्ज मागणी अर्ज वितरण 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे.ह 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत कर्ज विषयक माहीती

कर्जामध्ये महामंडळाचा हिस्सा रु. 85 हजार (85%), अनुदान रक्कम रु. 10 हजार (10%), अर्जदाराचा सहभाग रु.5 हजार (5%) असे एकूण 1 लाख रुपये कर्ज (100%) देण्यात येते. तीन वर्ष (36 महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदराप्रमाणे कर्ज दिले जाते.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ उद्दिष्ट वितरण :

या योजनेत साधारणपणे पुरुष 50 टक्के व महिला 50 टक्के आरक्षण राहील. ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कारप्राप्त व्यक्तिंना प्राधान्य राहील. सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या घरातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पात्रता व निकष :

अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा. 

अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. 

अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. 

अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. 

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. 

अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा. 

अर्जदाराचा Cibil Credit Score 500 च्या वर असावा.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ आवश्यक कागदपत्रे :

सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला जातीचा दाखला,

अर्जदाराच्या कुटुंबाचा तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, 

नुकतेच काढलेले दोन फोटो, 

अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा/शाळेचा दाखला, 

आधार कार्ड, 

रेशनकार्ड, 

पॅनकार्ड, 

ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागा उपलब्धतेचा पुरावा ( भाडे पावती, करारपत्र), 

व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला, 

यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुदानाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 

शॉप ॲक्ट/ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला. 

व्यवसायासंदर्भात साहित्य/माल खरेदीचे दरपत्रक/कोटेशन,

अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे/करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत कर्ज प्रक्रिया :

कर्ज प्रकरण कार्यालयाकडे प्राप्त झाल्यास, परिपूर्ण असे कर्ज प्रस्ताव लाभार्थींच्या निवडीसाठी, प्रथम लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेसाठी व मंजूरीस्तव सादर करण्यात येतील. प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावाची संख्या उद्दिष्टांपेक्षा जास्त असल्यास, लाभार्थींची निवड चिठ्ठीव्दारे (लॉटरी पध्दतीने) करण्यात येईल. अर्जदाराच्या Cibil Credit Score‍ 500 च्या वर आहे किंवा कसे याबाबत कर्ज मंजूर झाल्यानंतर अहवाल सादर करावा लागेल. कर्ज मंजुरीची प्रक्रिया झाल्यानंतर कर्ज प्रकरणी कर्ज वसुलीसाठी दोन सक्षम जामिनदार घेण्यात येतील. सहभाग रक्कमेपोटी 5 हजार रूपयांचा धनाकर्ष महामंडळाच्या नावे जमा करावा लागेल. कर्ज वितरणापूर्वी लाभार्थीकडून वसुलीपोटी 20 उत्तर दिनांकित धनादेश घेण्यात येतील. कर्जदाराच्या वारसाचे 100 रूपयांच्या बाँडवर वारसदार म्हणून प्रतिज्ञापत्र, इतर वैधानिक दस्ताऐवजांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. 3 वर्ष (36 महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदराने कर्ज रक्कम वितरीत केली जाईल.राबविली जाणार आहे.

या योजनेंतर्गत एक लाख रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. 2023-24 साठी जिल्ह्यासाठी 30 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या योजनेसाठी कर्ज मागणी अर्ज वितरण 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या  व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

गुरुवार, ३० मार्च, २०२३

पेन्शनसाठी NPS उत्तम पर्याय; उद्योजक आणि व्यवसायिकही घेऊ शकतात लाभ.

( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!! 


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

पेन्शनसाठी NPS उत्तम पर्याय; उद्योजक आणि व्यवसायिकही घेऊ शकतात लाभ.

चांगल्या भविष्यासाठी योग्य गुंतवणुकीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. निवृत्तीनंतर वृद्धापकाळाच्या सुलभतेसाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. परंतु अनेक वेळा योग्य माहिती नसल्याने लोक चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यांचे पैसे बुडण्याचा धोका असतो तसेच चांगला निधीही मिळत नाही. 

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   

जर तुम्हीही पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला योग्य योजनेची माहिती असायला हवी. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस). ही सरकारद्वारे चालविली जाणारी कंट्रीब्यूटरी पेन्शन योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही रिटायरमेंटवर मोठा फंड मिळवू शकता.

निवृत्तीनंतर वृद्धापकाळात आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता देण्यासाठी केंद्रस सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना जानेवारी 2004 मध्ये सुरु केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्यादृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे.

आयटीआर भरल्यानंतर ई व्हेरिफाय करणे आवश्यक, रिटर्न फाइल केल्यानंतर 30 दिवसांत करा ई व्हेरिफाय*

जर तुम्ही आयटीआर भरला असेल तर आता त्याचे व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्याशिवाय फॉर्म अपूर्ण मानला जातो. ITR फाइल करण्याची शेवटची स्टेप म्हणजे फॉर्म सबमिशन नाही तर व्हेरिफिकेशन आहे. तुम्ही ही ऑनलाइन व्हेरिफिकेशन करा. 30 दिवसांच्या आत व्हेरिफाय आवश्यक आहे. व्हेरिफिकेशन न करता आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. व्हेरिफिकेशन नंतरच इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमची आयटीआरवर प्रक्रिया करतो. याशिवाय जर आयटीआरचे व्हेरिफिकेशन नाही तर तुमचा रिफंड अडकेल.जर तुम्ही व्हेरिफिकेशन केले नाही तर तुमचा आयटीआर फाइल म्हणून गणला जाणार नाही. (online verification) ई फिकेशन करण्यासाठी संपर्क करा.

साळवे इंटरप्राईजेस...  सृष्टी महा-ई-सुविधा..  संतोष विठ्ठल साळवे. 7900094419

ही सरकारद्वारे चालवली जाणारी अंशदायी पेन्शन योजना आहे. एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी खूप चांगली योजना आहे. ही योजना केवळ पगारदार लोकांसाठीच आहे, असे अनेकांना वाटते परंतु या योजनेचा लाभ व्यावसायिक, फ्रीलांसर, उद्योजक असाल तरी तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करुन पूर्ण लाभ घेऊ शकता.

NPS मध्ये चार क्षेत्रे आहेत. 

1) केंद्र सरकारी कर्मचा-यांसाठी

2) राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी 

3) खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी  

4) सर्वसामान्य नागरिकांसाठी

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

NPS चा लाभ कोण घेऊ शकतं?

स्वयंरोजगार व्यवसायिकांमध्ये असा समज आहे की ते नियोक्त्यांच्या हाताखाली काम करत नसल्यामुळे निवृत्तीसाठी या योजनेत बचत करण्याचा पर्याय त्यांच्याकडे नाही. परंतु 18 ते 70 वयोगटातील कोणताही नागरिक नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणूक करु शकतात.


डाॅक्टर, वकिल, सीए, उद्योजक, वास्तुविशारद, पत्रकार, आचारी, फ्रीलन्सर यांसारखे व्यावसायिकही यामध्ये गुंतवणूक करु शकतात आणि स्वत:साठी निवृत्ती निधी तयार करु शकतात.


NPS चे फायदे काय?

एनपीएसचे अनेक फायदे असून तुम्ही फंड मॅनेजर आणि तुमच्या आवडीचे फंड वाटप निवडू शकता. ग्राहक त्याच्या निधीतील 75 टक्के रक्कम इक्विटीमध्ये ठेवू शकतो. पेन्शन नियामक PFRDA नुसार एनपीएसने आपल्या ग्राहकांना बाजारानुसार, चांगला परतावा दिला आहे. तसेच, गेल्या दशकात त्याच्या ग्राहकांना कर सूट दिली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दोन लाखांपर्यंत थेट कर सूट मिळते. त्याची कमी किमतीची वैशिष्ट्ये तुम्हाला एक काॅर्पस तयार करण्यात मदत करतात ज्यामुळे तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळते.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

महाराष्ट्रातील पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी मुख्यमंत्री फेलोशिप योजना 75,000 पगार असा करा अर्ज.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

महाराष्ट्रातील पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी मुख्यमंत्री फेलोशिप योजना 75,000 पगार असा करा अर्ज.      

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळेल व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल.

राज्यातील युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला - मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे,

   मुख्यमंत्री फेलोशिप योजनाचाअसा करा अर्ज

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास cmfellowship-mah@gov.in या ईमेल वर किंवा ८४११९६०००५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक?

अर्ज करण्यासाठी उमेदवाराला १० वी, १२ वी आणि पदवीची गुणपत्रिका, 

एक वर्ष काम केल्याचं अनुभव प्रमाणपत्र, 

छायाचित्र व स्वक्षारीची स्कॅन प्रत, 

पत्त्याचा पुरावा, अशी कागदपत्रे आवश्यक आहे.

आयटीआर भरल्यानंतर ई व्हेरिफाय करणे आवश्यक, रिटर्न फाइल केल्यानंतर 30 दिवसांत करा ई व्हेरिफाय*

जर तुम्ही आयटीआर भरला असेल तर आता त्याचे व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्याशिवाय फॉर्म अपूर्ण मानला जातो. ITR फाइल करण्याची शेवटची स्टेप म्हणजे फॉर्म सबमिशन नाही तर व्हेरिफिकेशन आहे. तुम्ही ही ऑनलाइन व्हेरिफिकेशन करा. 30 दिवसांच्या आत व्हेरिफाय आवश्यक आहे. व्हेरिफिकेशन न करता आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. व्हेरिफिकेशन नंतरच इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमची आयटीआरवर प्रक्रिया करतो. याशिवाय जर आयटीआरचे व्हेरिफिकेशन नाही तर तुमचा रिफंड अडकेल.जर तुम्ही व्हेरिफिकेशन केले नाही तर तुमचा आयटीआर फाइल म्हणून गणला जाणार नाही. (online verification) ई फिकेशन करण्यासाठी संपर्क करा.

साळवे इंटरप्राईजेस...  सृष्टी महा-ई-सुविधा..  संतोष विठ्ठल साळवे. 7900094419

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी पात्रता eligibility

मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो. 

 मुख्यमंत्री फेलोशिप योजना या योजनेची पात्रता खालीलप्रमाणे आहे.

1) अर्जदार भारताचा नागरिक असावा.

2) शैक्षणिक अर्हता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60% गुण आवश्यक) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल.

3) अनुभव :- किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 

4) पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

5) भाषा व संगणक ज्ञान :- मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

6) वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्षे असावे.

मुख्यमंत्री फेलोशिप योजनाचा अर्ज करावयाची पद्धत :-

ऑनलाईन सिस्टीमद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.

अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क :- 

रुपये 500/-

 मुख्यमंत्री फेलोशिप योजना फेलोंची संख्या :-

 सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या 1/3 राहील. 1/3 महिला फैलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल.


मुख्यमंत्री फेलोशिप योजना फेलोंचा दर्जा :-

शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

 मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे स्वरूप

फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल.

निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, शासनाचे सचिव, महामंडळांचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल.

प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.

नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.

फिल्ड वर्क सोबतच आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल. प्रत्येक फेलोसाठी यापैकी एका शैक्षणिक संस्थेची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास असतील. फेलोंना शैक्षणिक संस्था निवडीचा अधिकार नसेल.

फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल.

उमेदवारांच्या अंतिम निवडीकरीता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धत वापरली जाईल.

ऑनलाईन चाचणीचे 100 पैकी गुण 15 पैकी गुणांमध्ये रुपांतरीत करुन+ निबंध 30 गुण+ मुलाखत 50 गुण + पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक पदवी 5 गुण

निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी व 15 उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल

निवड झालेल्या उमेदवारांनी विहित मुदतीत ऑफर लेटर स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे निर्माण होणारी रिक्त पदे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून भरण्यात येतील

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   

मुख्यमंत्री फेलोशिप 2023 योजनेचे लाभ

1) फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील.

2) फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व इमेल आयडी दिले जाईल.

3) दरमहा रु. 70,000/- विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रु. 5,000/- असे एकूण रु. 75,000/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

4) फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण 10 दिवसांची रजा अनुज्ञेय राहील.

5) फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल.

6) आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल.

7) 12 महिन्यांचे फिल्डवर्क व आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

8) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम योजनेच्या अटी व शर्ती

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टीस, असाईनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम (आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांनी फेलोशिपसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाखेरीज) स्विकारता येणार नाही.

9) या 12 महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

10) 12 महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही.

11) ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील.

12) फेलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील.

13) फेलोंच्या मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय तसेच ओळखपत्र आदी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.फेलोंनी रूजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. 

14) नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल.

15) फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य करावे लागेल.

16) फेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.

17) नियुक्तीचे पत्र (ऑफर लेटर) मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे बंधन फेलोंवर असेल. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल.

18) फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही.

*मुख्यमंत्री फेलोशिप म्हणजे काय?*

मुख्यमंत्री फेलोशिप हा 12 महिन्यांचा फेलोशिप कार्यक्रम आहे जो मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र सरकार, भारत द्वारे चालवला जातो.

शिष्यवृत्तीपेक्षा फेलोशिप चांगली आहे का?

शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांना समर्थन देते, तर फेलोशिप सामान्यत: पदवीधर विद्यार्थ्यांना निधी देते. फेलोशिप सामान्यत: शिष्यवृत्तीपेक्षा जास्त पैसे देतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवावा कसा?



मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवावा कसा ?

महाराष्ट्रात CMRF चा मुख्य उद्देश

1) राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.

2) जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

3) दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

4) रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

5) अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

6) आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 6 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

7) शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

8) शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

मंगेश नरसिंह चिवटे,

कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.

फोन - 9619951515

संपर्क - 022 - 22025540

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : 8650567567

Email id:- aao.cmrf-mh@gov.in

महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

वैद्यकीय उपचारांचा खर्च सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असताना महाराष्ट्रातील राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून विविध शस्त्रक्रिया अथवा वैद्यक उपचारांसाठी या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रकमेची मदत केली जाते. ही रक्कम मिळवण्यासाठी नेमका कसा अर्ज करायचा त्यासाठी कुठे संपर्क साधायचा याची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी धिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.mahacmmrf.com/form/


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1) अर्ज ( विहीत नमुन्यात)

2) निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)

3) तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला. (रु.1.60 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)

4) रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक

5) रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)

6) संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

7) अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.

8) अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे./ शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.

9) रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास Email id:- aao.cmrf-mh@gov.in अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.

व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.

1) कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6),

2) हृदय प्रत्यारोपण

3) यकृत प्रत्यारोपण

4) किडणी प्रत्यारोपण

5) बोन मॅरो प्रत्यारोपण

6) फुफ्फुस प्रत्यारोपण

7) हाताचे प्रत्यारोपण

8) हिप रिप्लेसमेंट

9) कर्करोग शस्त्रक्रिया

10) अपघात शस्त्रक्रिया

11) लहान बालकांचे शस्त्रक्रिया

12) मेंदूचे आजार

13) हृदयरोग

14) डायलिसिस

15) अपघात

16) कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)

17) नवजात शिशुंचे आजार

18) गुडघ्याचे प्रत्यारोपण

19) बर्न रुग्ण

20) विद्युत अपघात रुग्ण

या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

संपर्क क्र. 022-22026948 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे. official website

https://www.mahacmmrf.com/

रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया / उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या रुग्णांना त्यांचेवर करावा लागणाऱ्या खर्चापोटी अंशत: अर्थसहाय्य म्हणून खालीलप्रमाणे देण्यात य़ेते.

1) वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खाजगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च 1.00 लक्षाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे)

2) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे.

3) महाराष्ट्रातील रेशन कार्ड / रहिवासी दाखला/ आधार कार्ड क्रंमाक

4) तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागिल आर्थिक वर्षाचे उत्पन्न रु. 1.60 लाखापेक्षा कमी असलेबाबत)

5) नोंदणीकृत भ्रमणध्वणी क्रमांक

6) मा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र

7) रुग्णालयास प्रदानाबाबत तपशिल:

8) बँक खाते क्रमांक, आय एफ एस सी (IFSC) कोड नंबर

9) रुग्णालयाचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव व शाखा

10) रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नांव

11) रुग्णालयाचा ई-मेल

12) सदर मदत हि प्रत्येक रुग्णास 3 वर्षातून एकदा देण्यात येईल.

13) उपरोक्त गोष्टिंची पूर्तता केल्यानंतर खालील प्रमाणे अंशत: अर्थसहाय्य करण्यात येते 

ना वशिला, ना ओळख; थेट मदत ! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या 'या' क्रमांकावर कॉल करा;

गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे.

त्यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट मोबाईलवर आलेला अर्ज भरून द्यायचा आहे.

"महात्मा फुले जन आरोग्य योजना" तुम्हाला माहिती आहे का ? अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/03/blog-post.html




मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबतची कार्यपध्दती

आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राथम्याने कार्यवाही होते..

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालये यामध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या योजना मध्ये उपलब्ध कमीतकमी निधीचा वापर व्हावा म्हणून वरील योजनांचा लाभ मिळू न शकणान्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून लाभ देण्यात येतो.

राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते. तसेच त्यांचेकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांलयाना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचेकडील समितीच्या शिफारशीनुसार व त्यांनी अर्थसहाय्याची शिफारस केल्यास त्या रक्कमेच्या 50% इतकी रक्कम प्रदान करण्यांत येत आहे.


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

"काय आहे भिमाकोरेगावचा इतिहास?"


( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.


आपणही जर कट्टर भीमसैनिक असाल तर जरूर भीमकोरेगाव पुणे येथे 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी  नक्की या.

" ह्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी खरा इतिहास घडवला आहे . 

"काय आहे भिमाकोरेगावचा इतिहास?"

पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात 1 जानेवारी 1818 रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले.


महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या 28 हजारांपेक्षा जास्त होती तर इंग्रजांनी केवळ 500 महार रेजीमेंटच्या सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते. तरीही महार रेजिमेंटने  आपल्यापेक्षा संख्येने 40 पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केला. महार रेजिमेंटने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला. अवघ्या 16  तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर महार समाजातील सैनिकांनी अखेर 1 जानेवारी 1818 ला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटमने इंग्रजांना विजय मिळवून दिला.

भिमाकोरेगावच्या लढाईचे कारण

इ.स. 1800 च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे तुकड्यांमुळे कमकुवत साम्राज्य होते.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता. 13 जून इ.स. 1817 रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली. व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिश अधीनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले.

अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न केला खडकीची लढाईत केली परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई 5 नोव्हेंबर इ.स. 1817 रोजी झाली होती.


त्यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली होते. आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली.

दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होताच, ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले.

डिसेंबर इ.स. 1817 च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भिमा या गावात झाली.

पेशवेंचे सैन्य

पेशव्यांचे 28.000 सैन्य होते, ज्यातील 20.000 घोडदळ, 8000 पायदळ सतत तैनात असे.

कंपनी सरकाराच्या सैन्यांनी हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी 600 सैनिकांच्या तीन तुकड्या तैनात असत.

या सैनिकांत अरब, गोसावी व पेशव्यांचे सैनिक असत. हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करीत असे. तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक व त्यांचे वारस यांचाही सैन्यात वापर केला जात असे. सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत. लढाईचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगळे ह्यांनी केले होते. पैकी त्रिंबकजी डेंगळे हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते. तर अन्य जवळच्या फूलसेहर (आत्ताचे फुलगाव) येथे होते.

ब्रिटिशांचे सैन्य

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे 834 सैनिक होते. दुसऱ्या बटालियन (बॉम्बे नेटिव्ह आर्मी तुकडी क्र १०२) मधील महार जातीचे सुमारे 500 सैनिक होते. या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉंटन यांनी केले. अन्य अधिकाऱ्यांमध्ये लेप्टनंट आणि अड्जुटंट पिटसन, लेफ्टनंट जॉन्स, असिस्टंट सार्जंट विंजेट हे होते. 

लेफ्टनंट स्वान्सटन नेतृत्व करीत असलेले सुमारे 300 सैनिकांचे घोडदळ होते. 24 युरोपियन आणि 4 तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज व सहा पावडर तोफा होत्या. यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिसलोम करत होते. याचबरोबर साहाय्यक सार्जंट वायली (वायल्डे) यांचा तोफाखान्यात समावेश होता. महारांचे नेतृत्व रतननाक, जाननाक व भकनाक हे तिघांनी केले.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा.7900094419

1) पीफ ( PF )

2) ई एस आय सी ( ESIC )

3) आधार सुधार ( Aadhaar Update )

4) वाहन परवाना ( Vehicle license )

5) पासपोर्ट ( Passport )

6) उद्यम आधार ( Udaym Aadhaar )

7) मतदार नोंदणी ( Voter registration )

8) ई पेन कार्ड ( e pan Card )

9) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( Marriage Registration Certificate )

10) Fssai प्रमाणपत्र ( Fssai Certificate )

11) किसान KYC ( Kisan KYC)

12)  आयुष्यमान भारत योजना ( Aayushman Bharat Yojana )  

इतर सरकारी योजना आणि त्या योजनाचा मिळणारा लाभ या बद्दल कामे केली जातील. व माहिती ही मिळेल.

आमच्याकडे वरील सर्व कामे आॕनलाईन केली जातील.

महार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून  म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.


कोरेगांवच्या युद्धात २० महार सैनिक आणि ५ अधिकारी शहीद झाले. शहीद झालेल्या महारांची नावे, त्यांच्या सन्मानार्थ बनवल्या गेलेल्या स्मारकावर अंकित आहे. जे या प्रकारे आहे 

या युद्धात शहीद झालेल्या महार योद्धांची नावे खालिल प्रमाणे आहे –

1) गोपनाक मोठेनाक

2) शमनाक येशनाक

3) भागनाक हरनाक

4) अबनाक काननाक

5) गननाक बालनाक

6) बालनाक घोंड़नाक

7) रूपनाक लखनाक

8) बीटनाक रामनाक

9) बटिनाक धाननाक

10) राजनाक गणनाक

12) बापनाक हबनाक

13) रेनाक जाननाक

14) सजनाक यसनाक

15) गणनाक धरमनाक

16) देवनाक अनाक

17) गोपालनाक बालनाक

18) हरनाक हरिनाक

19) जेठनाक दीनाक

20) गननाक लखनाक

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

या लढाईत महारांचे नेत्रत्व करणाऱ्यांची नावे खालिल आहेत –

1) रतननाक

2) जाननाक

3) भकनाक

या युद्धात जख्मी झालेल्या महार योद्धांची नावे खालिल प्रमाणे आहे –

1) जाननाक

2) हरिनाक

3) भीकनाक

4) रतननाक

5) धननाक

महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.


1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानवंदने नंतर दरवर्षी 1 जानेवारीला मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब  आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात.व शूर सैनिकांना मानवंदना देतात.

आपणही जर कट्टर भीमसैनिक असाल तर जरूर भीमकोरेगाव पुणे येथे 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी  नक्की या .

" ह्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी खरा इतिहास घडवला आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालहक्कांचे प्रकार आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
 

20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालहक्कांचे प्रकार आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व

20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून बालदिन हा बाल हक्काचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.

बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

(child rights) 1954 पासून जागतिक बालदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हा दिवस जागतिक बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. 20 नोव्हेंबर 1959 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने बालहक्कावरील अधिवेशन स्वीकारले. बालहक्कांबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.


बाल हक्क (child rights) काय आहेत?

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1959 मध्ये बालकांचे हक्क घोषित केले. भारताने 11 डिसेंबर 1992 रोजी या घोषणेला मान्यता दिली. मात्र बाल हक्क 20 नोव्हेंबर 2007 रोजी स्वीकारले गेले. मार्च 2007 मध्ये, भारत सरकारने बाल विकास आणि कल्याणासाठी एक घटनात्मक संस्था किंवा आयोग तयार केला, ज्याला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग असे नाव देण्यात आले. संसदेच्या अधिनियम, 2005 अंतर्गत आयोगाची स्थापना करण्यात आली.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

 (child rights) बाल हक्कांचे प्रकार कोणते आहेत?

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने बाल अधिवेशन स्वीकारले. या करारावर 196 राष्ट्रांनी स्वाक्षरी केली होती. करारानुसार, प्रथमच, सरकारांनी प्रौढांच्या बरोबरीने मुलांसाठी मानवी हक्क निश्चित केले. या अधिवेशनात एकूण 54 लेख आहेत. या 54 कलमांमध्ये बालकांना 41 विशिष्ट अधिकार देण्यात आले आहेत. या लेखात प्रथमच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अधिकार एकत्रितपणे देण्यात आले आहेत.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )

(child rights) मुलांचे हक्क कोणते आहेत?

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व जाणून घ्याबालहक्कांमध्ये 

1) मुलांचा जगण्याचा हक्क, 

2) अन्न, 

3) पोषण

4) आरोग्य, 

5) विकास, 

6) शिक्षण, 

7) ओळख, 


8) नाव, 

9) राष्ट्रीयत्व, 

10) कुटुंब, 

11) मनोरंजन, 

12) सुरक्षा आणि 

13) मुलांची अवैध तस्करी यांचा समावेश होतो.

*🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा मध्ये आपल स्वागत आहे. आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 

संतोष साळवे संपर्क करा.7900094419*

1) पीफ ( PF )

2) ई एस आय सी ( ESIC )

3) आधार सुधार ( Aadhaar Update )

4) वाहन परवाना ( Vehicle license )

5) पासपोर्ट ( Passport )

6) उद्यम आधार ( Udaym Aadhaar )

7) मतदार नोंदणी ( Voter registration )

8) ई पेन कार्ड ( e pan Card )

9) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( Marriage Certificate )

10) fssai प्रमाणपत्र ( fssai Certificate ).

 (child rights) भारतात बाल हक्क

घटनेत 41 बालहक्क देण्यात आले असले तरी यातील 16 हक्क भारतीय मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकारांपैकी एक आहे. याशिवाय 

1) कोणताही भेदभाव नसावा,  

2) पालकांची जबाबदारी,

3) आरोग्य सेवा, 

4) उत्तम राहणीमान, 

5) दिव्यांग मुलांसाठी योग्य तरतूद,  

6) शिक्षणाची तरतूद, 


7) मादक पदार्थांना प्रतिबंध, 

8) गैरवर्तनापासून संरक्षण, 

9) क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, 

10) अनाथ मुलांचे संरक्षण, 

11) मुलांचे कामगारांचे संरक्षण, 

12) लैंगिक शोषणापासून संरक्षण, 

13) बाल न्याय व्यवस्थापन, 

14) छळ-गुलामगिरीला प्रतिबंध इत्यादी महत्त्वाचे अधिकार आहेत.


20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून बालदिन हा बाल हक्काचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...