हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

जायकवाडी, मराठवाड्याचा 'समुद्र' ते आशिया खंडातलं सर्वात मोठं धरण,

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                 वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

जायकवाडी, मराठवाड्याचा 'समुद्र' ते आशिया खंडातलं सर्वात मोठं धरण



आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं मात्र दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे.असं म्हणतात की, हे धरण एकदा जर पूर्ण भरलं तर 2 वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. यामुळे तर या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

धरणाचे जायकवाडी हे नाव कसे पडले?

या धरणाचा आराखडा सर्वात पहिल्यांदा जुन्या हैदराबाद राज्याने तयार केला होता. तत्कालीन बीड जिल्ह्यातील ‘जयकुचीवाडी’ या खेड्याजवळ गोदावरी नदीवर 2,147 दशलक्ष घनमीटर जलसाठा असलेलं धरण बांधण्याची योजना होती. अर्थातच जयकुचीवाडी या खेड्याच्या नावावरून प्रकल्पाला जायकवाडी हे नाव देण्यात आलं. पुढे राज्य पुनर्रचनेनंतर आणि विविध पर्यायी जागांचा अभ्यास केल्यानंतर हे धरण जयकुचीवाडीऐवजी वरील बाजूस असलेल्या पैठण येथे बांधायचे निश्चित झाले. ठिकाण बदलले तरीही प्रकल्पाचे नाव तेच ठेवण्यात आले. हे धरण बांधण्यासंबंधीचा प्रकल्प अहवाल 1964 मध्ये पूर्ण झाला.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

धरण बांधण्यामागील हेतू काय?

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा भागातील शेतीसाठी जमीन बागायती करणे हा धरण बांधण्यामागील मुख्य हेतू होता. तसेच जवळपासची शहरे आणि खेड्यांना, औरंगाबाद व जालना नगरपालिका व औद्योगिक क्षेत्राला पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करणे हाही उद्देश होता.

अन् अस्तित्वात आले मातीचे सर्वात मोठे धरण!

जायकवाडी धरण महाराष्ट्रात माती कामाच्या बाबतीतही अग्रेसर आहे. धरणाच्या बांधकामात आधी गोदावरी नदीच्या पात्रात 615 मी. लांबीचे तर दोन्ही तीरांवर 9,600 मी. लांबीचे मातीचे बांध पसरण्यात आले. दगडी धरणामध्ये 417 मी. लांबीचा सांडवा आणि 34 मी. लांबीचा पॉवर ब्लॉक आहे. एकूण 9,600 मी. लांबीच्या मातीच्या धरणाकरिता 128.5 लक्ष घ. मी. मातीकाम व 4 लक्ष घ.मी. दगडी झुकाव भरावा लागला. मातीच्या धरणाच्या कामास 1965 मध्ये प्रारंभ होऊन 1973 साली ते पूर्ण झाले. या कामातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रसामग्रीतून व खात्यामार्फत करण्यात आले. यामुळे एकूण काम वेळेवर पूर्ण होऊन उच्च प्रतीची गुणवत्ताही साधण्यात आली. मे 1074 पर्यंत धरणाच्या मुख्य भिंतीचे काम माथ्यापर्यंत बांधून झाले त्यानंतर काँक्रीट खांब पूर्ण करणे, त्यांवर पूल बांधणे व 27 दरवाजांची उभारणी ही कामेही दोन वर्षांत खात्यामार्फतच पूर्ण झाली.

*e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाचा आपघात विमा*       

1) वीट भट्टी कामगार

2) लेबलिंग आणि पॅकिंग

3) भाजी आणि फळ विक्रेते

4) स्थलांतरित कामगार

5) घरकाम करणाऱ्या

6) सुतार रेशीमकाम कामगार

7) लहान आणि सीमांत शेतकरी

8) कृषी श्रम

9) रस्त्यावर विक्रेते.                                     

10) आशा कामगार

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.



11) दूध ओतणारे शेतकरी

12) मीठ कामगार

13) ऑटो चालक

14) सेरीकल्चर कामगार

15) नाई

16) वृत्तपत्र विक्रेते

17) रिक्षाचालक

18) मच्छीमार सॉ मिल कामगार

19) पशुपालन कामगार

20) टॅनरी कामगार

21) इमारत आणि बांधकाम कामगार

22) लेदरवर्कर्स

23) सुईणी

24) घरगुती कामगार

 मजूर आणि वर्कर्ससाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. केंद्रातील सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई श्रम कार्ड लाँच केले आहे. अशावेळी जर तुम्ही हे कार्ड तयार केले तर तुम्हाला सरकारकडून *(e-SHRAM Card)* अनेक सुविधा दिल्या जातील.

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली आहे. येथे मजूर आपले कार्ड बनवू शकतात. या कार्ड धारकांना सरकारकडून मदत दिली जाईल आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळेल. येथे देशातील प्रत्येक कामगाराची नोंद असेल. कोट्यवधी कामगारांना नवीन ओळख मिळेल. *ई-श्रम कार्ड व तुमची नोंदणी करून घ्या!! संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. संतोष साळवे .. सृष्टी महा ई सुविधा 7900094419*

शास्त्रीजींनी पाया रचला तर उद्घाटन इंदिराजींनी केले

जायकवाडी धरणाचा पाया तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी 18 ऑक्टोबर 1965 रोजी घातला होता. धरणाच्या उद्घाटनाचे काम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 24 फेब्रुवारी 1976 रोजी केले होते.


धरणाचा 80% पाणीसाठी सिंचनासाठी

धरणातील 80% पाणी सिंचनासाठी, 5-7% पिण्याच्या पाण्यासाठी आणि उर्वरित औद्योगिक कामांसाठी दिले गेले आहे. धरणातून सरासरी दररोज सुमारे 1.36 एमसीएम स्त्राव होत असून त्यापैकी 0.05 एमसीएम पाणी एमआयडीसी क्षेत्राला दिले जाते, तर औरंगाबादच्या गरजा भागविण्यासाठी 0.55 एमसीएम वाटप केले जाते, तर उर्वरित पाणी बाष्पीभवनात हरवते.

धरणाची कोणती वैशिष्ट्ये?

– आशियातील मातीच्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक
– उंची अंदाजे 41.30 मीटर
– लांबी 99.99 किमी
– एकूण साठवण क्षमता 2,909 एमसीएम (दशलक्ष घनमीटर) आणि प्रभावी राहणीमान क्षमता 2,171 एमसीएम आहे.
– धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र 21,750 किमी 2 आहे.
– दरवाजे- धरणासाठी एकूण 27 पाण्याचे दरवाजे आहेत.
– जायकवाडी धरणाला नाथसागर धरण असेही म्हणतात.
 

रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!  सृष्टी महा ई सुविधा .. संतोष विठ्ठल साळवे..7900094419 

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... इतर कागदपत्रा प्रमाणेच निवडणूक ओळखपत्र देखील तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. जर आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर ते तुम्ही घरबसल्या बनवू शकता. आणि या करता तुम्हाला कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. संपर्क करा.*सृष्टी महा ई सुविधा  *संतोष विठ्ठल साळवे..7900094419* 

नाथसागरातून मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना

– जायकवाडी धरणासाठी बांधलेल्या जलाशयाचे नाव नाथसागर जलशाय असे आहे . गोदावरी व प्रवरा नद्यांनी भरलेला हा जलाशय सुमारे 55 कि.मी. लांबीचा आणि 27 कि.मी. रुंद असून 350 कि.मी.पर्यंत पसरलेला आहे. जलाशयांमुळे एकूण पाण्याचे पाण्याचे क्षेत्र अंदाजे 36,000 हेक्टर आहे.

– नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत.

*शेतकरी बांधवांनो | राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2021-22* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

– परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं

– जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं.

– औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------ 


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट


90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट

तुम्ही ईपीएफओ सदस्य असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 

ईपीएफ खात्यासाठी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मूळ वेतनावर 12 टक्के कपात केली जाते. तसेच कंपनी कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात हीच रक्कम जमा करते. नियोक्त्याने जमा केलेल्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएस (एम्प्लॉइज पेन्शन स्कीम) मध्ये जाते, तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते.

सामान्यत: EPFO आपल्या ग्राहकाचे वय 58 पूर्ण झाल्यावर पेन्शन देण्यास सुरवात करते. परंतु, जर एखाद्या ग्राहकाने 58 वर्षांऐवजी 60 व्या वर्षी ईपीएफओकडून पेन्शन घेतली तर त्याला जास्त पेन्शन मिळते. पण 10 वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर वयाच्या 50 व्या वर्षीही त्यांना पेन्शन मिळू शकते. पण त्यासाठी त्याला काही अटींची पूर्तता करावी लागते. एवढेच नव्हे तर EPFO 7 प्रकारची पेन्शन देते. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी…

समजा एखाद्या ग्राहकाने 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेली नाही आणि त्याआधीच तो अपंग होतो. अशा परिस्थितीत त्यांना पेन्शन मिळते त्याचप्रमाणे जर एखाद्या ग्राहकाचा वयाच्या 50 व्या वर्षापूर्वी मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि मुलांना पेन्शन या दोन्ही प्रकरणात पेन्शन मिळणार आहे.


तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

EPFO पेन्शनची 7 प्रकारात विभागणी

अशाच अनेक परिस्थिती आहेत ज्यासाठी ईपीएफओने नियम तयार केले आहेत. EPF सदस्यांच्या दोनपेक्षा जास्त मुलांनाही पेन्शन मिळू शकते. ईपीएफओने पेन्शनची सात श्रेणींमध्ये विभागणी केली आहे.

1- सेवानिवृत्ती पेन्शन

ही नॉर्मल पेन्शन आहे. ही पेन्शन ग्राहकाला 10 वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर किंवा 58 वर्षे पूर्ण झाल्यावर दिली जाते.

2- अर्ली पेंशन

50 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या, 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या आणि नॉन-ईपीएफ कंपनीत रुजू झालेल्या ग्राहकांना लवकर पेन्शन दिली जाते. त्यांना वयाच्या 50 व्या वर्षी पेन्शन दिली जाऊ शकते किंवा पूर्ण पेन्शन मिळण्यासाठी ते 58 वर्षांपर्यंत प्रतीक्षा करू शकतात. जर त्यांना लवकर पेन्शन मिळाली तर त्यांना दरवर्षी चार टक्के कमी पेन्शन मिळेल. 

उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाला वयाच्या 58 व्या वर्षी 10,000 रुपये पेन्शन मिळेल, तर 57 व्या वर्षी त्याला 9,600 रुपये आणि 56 व्या वर्षी 9,216 रुपये पेन्शन मिळेल.

3- अपंग पेन्शन

सेवेदरम्यान तात्पुरते किंवा कायमचे अपंग झालेल्या ग्राहकांना ही पेन्शन दिली जाते. ही पेन्शन मिळण्यासाठी वय आणि सेवा कालावधीची कोणतीही मर्यादा नाही. जर एखाद्या ग्राहकाने एक महिन्यासाठी ईपीएफमध्ये योगदान दिले असेल तर तो या पेन्शनसाठी पात्र आहे.

4- विधवा या बाल पेंशन

कामगांचा जर मृत्यू झाल्यास त्याची विधवा आणि 25 वर्षांखालील मुले पेन्शनसाठी पात्र असतील. तिसरे अपत्यही पेन्शनसाठी पात्र आहे, परंतु पहिले मूल 25 वर्षांचे झाल्यावरच पेन्शन मिळेल. अशा तऱ्हेने पहिल्या अपत्याचे पेन्शन बंद होऊन तिसऱ्या अपत्याची पेन्शन सुरू होईल. चौथ्या अपत्यासाठीही ही पद्धत लागू होईल. म्हणजे दुसरं मूल 25 वर्षांचं झाल्यावर त्याची पेन्शन बंद होईल आणि चौथे अपत्य सुरू होईल. या बाबतीतही वयाचे किंवा किमान सेवेचे बंधन नाही. 

जर एखाद्या कामगाराने एक महिनाही योगदान दिले असेल तर त्याचा मृत्यू झाल्यास त्याची विधवा आणि मुले पेन्शनसाठी पात्र असतील.कर्मचाऱ्याचं लग्न झालेलं नसेल तर त्याने दिलेल्या नॉमिनीला पेन्शन मिळेलजर कुणी नॉमिनी नसेल तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचे आई-वडिलांना पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. सर्व नोकरदारांना फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयाचा विमा


5- अनाथ पेन्शन

जर एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याची 25 वर्षांखालील दोन मुले पेन्शनसाठी पात्र असतील. पण मुलं 25 वर्षांची होताच पेन्शन बंद होईल.

6- नॉमिनी पेंशन

ग्राहकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी पेन्शनसाठी पात्र ठरतो. पण त्यासाठी ग्राहकाने ईपीएफओ पोर्टलवर ई-नॉमिनेशन फॉर्म भरणे आवश्यक आहे. तसच फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयाचा विमा

7- आश्रित पालक पेन्शन

ईपीएफओच्या एकाही सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वर अवलंबून असलेल्या वडिलांना पेन्शन मिळणार आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ग्राहकाच्या आईला पेन्शन मिळणार आहे. त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी फॉर्म 10 डी भरावा लागेल.


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------ 


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

अ‍ॅट्रॉसिटी म्हणजे नेमकं काय? कधी लागू होतो अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा? समजून घ्या

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                     वाचाल तर...  वाचाल !!!  

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

अ‍ॅट्रॉसिटी म्हणजे नेमकं काय? कधी लागू होतो अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा? समजून घ्या

अ‍ॅट्रॉसिटी दाखल झाली की लगेच अटक होते एवढीच वरवरची ओळख आपल्याला या कायद्याबाबत माहिती आहे.काही जण या कायद्याच्या विरोधात बोलत असतात, तर काही जण समर्थनात. अनेकदा या कायद्याबाबत केलेलं भाष्य वादाच्या भोवऱ्यातही सापडतं. सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारनेही या कायद्यात बदल केले आहेत...त्यामुळे हा अ‍ॅट्रॉसिटी कायदा नेमका आहे तरी काय? काय केल्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो? सुप्रीम कोर्ट-केंद्र सरकारने त्यात काय बदल केले आहेत? समजून घेऊयात...

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा. 7900094419

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

1989 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना Scheduled caste and Scheduled tribe Prevention of Atrocity Act लागू करण्यात आला.

स्वातंत्र्यानंतरही अनुसूचित जाती आणि जमातींविरोधातील न थांबलेले अत्याचार आणि कायद्याने त्यांना मिळणारं संरक्षण अपुरं पडत असल्याने हा अ‍ॅक्ट आणण्यात आला. या अ‍ॅक्टमुळे अनुसूचित जाती-जमातींविरोधात अत्याचार झाल्यास IPC नुसार गुन्हे दाखल होतातच पण अ‍ॅट्रॉसिटीनुसारही गुन्हे दाखल केले जातात.

अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा 2003 चे मूळ विधेयक डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी तयार केले होते.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अनुसूचित जाती आणि जमातींव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अनुसूचित जाती आणि जमातींवर झालेल्या अत्याचाराचा न्यायनिवाडा वेळेत व्हावा यासाठी विशेष कोर्टसुद्धा असतात, प्रत्येक राज्यात अशाप्रकारची न्यायालयं आहेत.


कधी अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होतो?

मुख्यत: SC-ST तल्या लोकांबरोबर भेदभाव केल्यास, त्यांना मारहाण केल्यास, शिवीगाळ-आक्षेपार्ह्य भाष्य त्यांच्याविरोधात केल्यास, सामाजिक बहिष्कार घातल्यास, कोणत्याही प्रकारे त्यांचं शोषण केल्यास, प्रार्थनास्थळांसारख्या सार्वजनिक ठिकाणी त्यांना थांबवल्यास किंवा सोयी-सुविधांपासून वंचित ठेवल्यास अशाप्रकारे SC-ST समाजातल्या लोकांसोबत कुठलाही प्रकारचा शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक छळ केल्यास, भेदभाव केल्यास अ‍ॅट्रॉसिटी दाखल होऊ शकते.

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे FIR दाखल होण्यापूर्वी प्राथमिक चौकशी होते, मात्र FIR दाखल झाल्या-झाल्या आरोपीला तात्काळ अटक होते. सामान्य आरोपीसाठी अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत 6 महिने ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट हा भारताच्या संसदेने १९८९मध्ये पारित केलेला कायदा आहे. हा कायदा अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचारास प्रतिबंध करतो. पुढील कृत्ये या कायद्याने गुन्हा ठरविली गेली आहेत.

  • अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तीला योग्य वा अयोग्य पदार्थ खाण्याची व पिण्याची सक्ती करणे.
  • जातीय भावनेतून शारीरिक इजा करणे, त्रास देणे, अपमान करणे.
  • नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा करणे.
  • जमिनीचा गैरप्रकारे उपभोग घेणे.
  • स्वतच्या मालकीच्या जमीन व पाणीवापरात अडथळा निर्माण करणे.
  • वेठबिगारी करण्यास सक्ती करणे.
  • धाक दाखवून मतदान करण्यास भाग पाडणे.
  • अनुसूचित जाती व जमातींच्या व्यक्तीच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे.
  • लोकसेवकास खोटी माहिती पुरविणे.
  • सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे.
  • प्रार्थनास्थळे, नदी, विहिरी, पाणवठे अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे.
  • प्रार्थनास्थळास अथवा घरास आग लावणे.
  • पिण्याचे पाणी दूषित किंवा घाण करणे.
  • महिलांचा विनयभंग करणे.
  • महिलांचा लैंगिक छळ करणे.
  • घर किंवा गाव सोडून जाण्यास भाग पाडणे.
  • खोटी साक्ष वा पुरावा देणे.
  • पुरावा नाहीसा करणे.
  • लोकसेवकाने कोणताही अपराध करणे.

या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकार व पोलिसांची आहे. त्यासाठी पुढील गोष्टी त्यांनी करणे अनिवार्य ठरवले गेले आहे.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.




  • राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करणे.
  • दक्षता समितीने वर्षांतून दोनदा बैठका घेऊन जातीय अत्याचारांच्या प्रकरणांचा आढावा घेणे.
  • जातीय अत्याचारांचे खटले चालवणार्‍या विशेष सरकारी वकिलाच्या कामगिरीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेणे.
  • राज्यातील जातीय अत्याचार व त्यास प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईचा प्रत्येक वर्षांच्या ३१ मार्चपर्यंत केंद्र सरकारला अहवाल सादर करणे.
  • जातीय अत्याचारांचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करणे.
  • विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करणे.
  • सामूहिक दंड आकारण्याचा राज्य सरकारला अधिकार.
  • जातीय अत्याचार घडलेल्या किंवा घडण्याची शक्यता असलेल्या भागातील किंवा गावातील शस्त्रास्त्रांचे परवाने रद्द करणे.
  • अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रांचे परवाने देणे.
  • अटकपूर्व जामीन नाकारणे.
  • पीडित व्यक्तीला किंवा कुटुंबाला आर्थिक मदत देणे व त्यांचे योग्य पुनर्वसन करणे.
  • जातीय अत्याचाराचा विभाग घोषित करणे.

महिलांनो जागरुक व्हा! हे महिला कल्याणासाठीचे कायदे माहित आहेत का?अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पण यात जर आरोपी सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी असेल तर मात्र वेगळ्या तरतुदी आहेत. सरकारी अधिकारी दोषी आढळला तर कारवाई होते, म्हणजेच आधी चौकशी होते आणि मगच अटक केली जाते. यात 6 महिन्यांपासून 1 वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा आहे.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

SC-ST Act मध्ये कनिष्ठ न्यायालय जामीन देत नाही, हायकोर्टच जामीन देऊ शकतं. आरोपीविरोधात FIR दाखल झाल्याच्या 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येतं आणि मग सुनावणी होते.

सुप्रीम कोर्टने 2018 मध्ये काय म्हटलेलं?

National Crime Record Bureau च्या 2016 मधील एकूण केसेस मधला कन्विक्शन रेट पाहिला, म्हणजे आरोप सिद्ध होण्याचं प्रमाण पाहिलं तर Scheduled Caste च्या प्रकरणात 25 टक्के तर Scheduled Tribes च्या बाबतीत केवळ 21 टक्के केसेस खऱ्या सिद्ध होत होत्या, त्यामुळे अ‍ॅक्टमध्ये कोर्टाने काही सुधारणा केल्या.


सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय होता?

अ‍ॅट्रॉसिटीमध्ये आधी कनिष्ठ न्यायालय अंतरिम जामीन देऊ शकत नव्हतं, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कनिष्ठ न्यायालयही जामीन देऊ शकत होतं.

अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा जरी दाखल झाला तरी अटक तात्काळ होणार नाही, आधी चौकशी होईल, असंही कोर्टाने म्हटलेलं.

सुप्रीम कोर्टाचा हाच निर्णय प्रचंड वादात सापडला, इतका की देशव्यापी आंदोलनं-निदर्शनंसुद्धा झाली. आणि अखेर 2018 च्याच पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलावा लागला आणि ज्या आधीच्या तरतुदी होत्या त्या कायम ठेवण्यात आल्या.

2019 मध्ये सुप्रीम कोर्टाचा आधीचा निर्णय आणि केंद्र सरकारने पलटवलेला निर्णय या दोन्ही बाजूने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. आणि सरतेशेवटी कोर्टानेही जो SC-ST साठी अ‍ॅट्रॉसिटीचा अ‍ॅक्ट आधीपासून लागू आहे, तो तसाच लागू राहिल असं सांगितलं.

जाता-जाता सुप्रीम कोर्टाने केलेली की महत्वाची टिपण्णीही सांगतो...सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयावेळी असंही म्हटलेलं की, आपण आशा करूयात, की भविष्यात आपल्याला अशाप्रकारे कुठल्याही अ‍ॅक्टची गरजच भासणार नाही, कोणत्याही जाती-पाती भारतात नसतील, जे राज्यघटना बनवणाऱ्या तज्ज्ञांचंही स्वप्न होतं.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

आत्ताच लिहून ठेवा Paytm, Phone Pe आणि Google Pay हेल्पलाईन नंबर; फोन हरवल्यास बँक अकॉउंट वाचवण्यास ठरतील उपयुक्त

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
आत्ताच लिहून ठेवा Paytm, Phone Pe आणि Google Pay हेल्पलाईन नंबर; फोन हरवल्यास बँक अकॉउंट वाचवण्यास ठरतील उपयुक्त

सध्या भारतात डिजिटल देवाण घेवाण मोठ्या प्रमाणावर होत आहे. डिजिटल व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी भारतीय गुगल पे, पेटीएम आणि फोन पे इत्यादी युपीआय आधारित अ‍ॅप्सचा वापर करत आहेत. तसे पाहता हे खूप उपयुक्त अ‍ॅप्स आहेत, परंतु चुकीच्या लोकांच्या हातात तुमचा फोन गेल्यास हे महागात पडू शकतात. परंतु यावर देखील उपाय आहे, जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही Paytm, Google Pay आणि PhonePe ब्लॉक करू शकता. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.


PhonePe अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी

  • PhonePe युजर्स 08068727374 किंवा 02268727374 नंबरवर कॉल करू शकतात.
  • भाषा निवडल्यानंतर तुम्ही तुमच्या PhonePe अकॉउंटमधील प्रॉब्लम रिपोर्ट करू शकता.
  • यासाठी योग्य त्या ऑप्शनची निवड करा. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
  • त्यावर एक OTP येईल तो मिळाला नाही हे सांगणारा पर्याय निवडा.
  • त्यानंतर फोन किंवा सिम हरवल्याचा पर्याय निवडा.
  • त्यानतंर एक प्रतिनिधीशी तुमचा कॉल जोडला जाईल. तुम्हाला फोन पे प्रतिनिधीला फोन नंबर, ईमेल, लास्ट पेमेंट इत्यादी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमचं अकॉउंट ब्लॉक करण्यात येईल.
  • पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.7900094419 

  • तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )

  • Paytm अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी
  • फोन हरवल्यास तुमचा पेटीएम अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम Paytm Payments Bank हेल्प लाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.
  • आता फोन हरवल्याचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर वेगळा नंबर नोंदवण्याचा पर्याय निवडा आणि हरवलेल्या फोनचा नंबर एंटर करा.
  • त्यानंतर सर्व डिवाइसमधून लॉग आउट करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा.
  • कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

    प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.




  • त्यांनतर Paytm वेबसाइटवर जाऊन 24×7 हेल्प ऑप्शनची निवड करा.
  • Report a Fraud सिलेक्ट करून कोणत्याही कॅटेगरीवर क्लिक करा.
  • आता Any Issue वर क्लिक करून सर्वात खाली दिलेल्या Message Us बटणवर क्लिक करा.
  • तुम्हाला ट्रांजेक्शन किंवा एखादा ईमेल, डेबिट कार्ड स्टेटमेंट अकॉउंटचे मालक म्हणून पुराव्यासाठी पाठवावी लागले.
  • त्यानंतर Paytm तुमचे अकॉउंट ब्लॉक करेल आणि तुम्हाला मेसेज पाठवला जाईल.
  • Google Pay अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी
  • Google Pay युजर्स असाल तर 18004190157 वर कॉल करून तुमची भाषा निवडा.
  • त्यानंतर इतर समस्या हा पर्याय निवडा. त्यानंतर तज्ज्ञांशी बोलण्याचा पर्याय निवडा, जे तुमचं Google Pay अकॉउंट ब्लॉक करण्यास मदत करतील.
  • तसेच अँड्रॉइड आणि आयओएस युजर्स दुसऱ्या डिवाइसवरून हरवलेल्या डिवाइसवरील डेटा डिलीट करू शकतात. यामुळे फक्त पेमेंट अ‍ॅप्स नव्हे तर इतर कोणतेही अ‍ॅप्स आणि त्यांचा डेटा इतर कुणालाही वापरता येणार नाही.

  • मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

    पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
  • तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

    ------------------------------------------------------------------------   


  •                                 

  • संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...