हा ब्लॉग शोधा

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

शेळी पालन करण्यासाठी राज्य सरकार देते अनुदान, जाणून घ्या.


 संतोष साळवे...7900094419

शेळी पालन करण्यासाठी राज्य सरकार देते अनुदान, जाणून घ्या.  

शेळीपालन योजनेद्वारे राज्यातील खेडोपाडी वसलेल्या व्यक्तींना रोज़गार उपलब्ध व्हावा हा मुख्य उद्देश आहे. खादी ग्रामोद्योग व संबंधित संस्थांकडून शेळी पालन संबंधित सर्व माहिती जसे की बकरीच्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये, आहार, त्यांना राहण्यासाठी शेड आणि रोग आणि उपचारांविषयी अचूक माहिती तुम्हाला सांगतील. शेळी पालन 2021 या योजनेसाठी सरकार कडून अनुदान देखील मिळत असते.परंतु अर्जदारस त्यासाठी पात्र असावे लागते. बकरी पालन-पोषण करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्थानिक बाजारपेठ यासाठी उपलब्ध आहे. ज्यामुळे मालाला बाजाराचा त्रास होत नाही.महाराष्ट्र सरकारने शेळी पालन करण्यासाठी 5 ते 6 लाख रुपयांचे अनुदान देखील जाहीर केले आहे.

शेळी पालन योजना 2021 साठी पात्रता

-लाभार्थ्याकडे मॉडेल प्रोजेक्ट अहवाल असावा - त्यामध्ये बकरी विकत घेतल्याबद्दल बकरीची खरेदी किंमत, घर खर्च आणि लाभांश दर्शविला जाणे आवश्यक आहे.

-जमीन - 100 बकर्‍यांसाठी 9000 चौ.मी. असावी अर्ज करताना, जमीन भाड्याची पावती / एलपीसी / लीज कागदपत्रे, जागेचा नकाशा तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे.

-रक्कम - लाभार्थ्याला त्याच्या वतीने दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. जर शेतकरी कर्ज घेण्यास तयार असेल तर त्याच्याकडे 1 लाख रुपयांचा चेक / पासबुक / एफडी किंवा कर्ज घेण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे असले पाहिजेत.

शेळी पालन योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्रे

-आधार कार्ड,
-पॅनकार्ड,
-अर्जदाराचे छायाचित्र,
-रहिवासी दाखला
-

जात प्रमाणपत्र 

शेळी पालन योजना 2021' या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराष्ट्र मेंढी आणि शेली विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागे.(http://mahamesh.co.in/ )

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

शेळी पालन व्यवसाय या विषयी माहिती

( ही माहिती शेळी पालन करणाऱ्या माझ्या एका शेतकरी मित्राकडून घेण्यात आलेलली आहे. ही माहिती मी तुम्हाला शेअर करतो)*

शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग ठरू शकतो.

ज्यांना शेती कमी आहे व शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन हा एक चांगला शेतीपूरक व्यवसाय आहे. शेळी पालन करण्यासाठी आपल्याला कमी जागा, कमी भांडवल लागते आणि आपण शेती करत-करत हा व्यवसाय करू शकतो. शेती करत आपण बंदिस्त शेळी पालन करू शकतो.

शेळयांना ईतर जनावरपेक्षा कमी चारा आणि पानी लागते, एक गाईला जेवढा चारा लागतो त्यामध्ये 10 शेळ्या जगू शकतात. त्यामुळे ज्यांना कमी शेती आहे त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे.

जे लोक शेती करत शेळी पालन करण्याचा विचार करत असतील त्यांना शेळ्यांसाठी वेगळ्या शेडची गरज पडत नाही, आपण आपल्या घरामध्ये शेळ्या बांदू शकतो. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात शेळयांचे पालन करता त्यावेळी तुम्हाला शेडची आवश्यकता पडते, यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.

शेळीपालन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे कमी खर्चात अधिक नफा हे सूत्र होय. शेळी आणि बकरीचा अनेक कारणांसाठी उपयोग होतो. देशातील भूमिहीन, लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यास शेळीपालनाचा महत्वाचा हातभार लाभतो. त्यामुळे शेळीला गरीब शेतकऱ्यांची गाय असं म्हटलं जातं.

कमी सुपीक जमिनीत वाढणारी झुडपे आणि झाडे यांची पाने शेळ्या खातात त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रतिकूल वातावरणामध्ये टिकू शकतात. शेळी पालन व्यवसायात सुरुवातीता खर्च कमी आहे. इतर प्राळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळीचा प्रजनन काळ कमी आहे. कोलेस्टेरॉल कमी असल्यामुळे शेळी, बकरी आणि बोकडाच्या मांसाला खूप मागणी असते. त्याचबरोबर गायीच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध सहज पचवता येते.

आज महाराष्ट मध्ये जास्त करून शेतकरी शेती करत हा व्यवसाय करत असतो, त्यामध्ये त्यांना शेतामध्ये जो चारा निगतो ते शेळयांना घालत आहेत किवा रिकाम्या वेळी हे लोक शेळयांना चरण्यासाठी बाहेर घेऊन जात आहेत, जास्त करून हे लोक बंदिस्त किवा निंबंदिस्त शेळी पालन करत आहेत.

शेळी पालन करत असताना आपण दोन प्रकारे पैसे कमवू शकतो एक म्हणजे त्याचे मास विकून किवा दूध विकून. 

*आरोग्य विमा

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे.

कोरोना काळात प्रत्येकजण आरोग्य विमा काढत आहे. हा एक समजदारीचा निर्णय आहे. परंतु आरोग्य विमा महागड्या खर्चाला वाचवण्यासोबतच तुमचा टॅक्सदेखील वाचवू शकतो. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहात तर आरोग्य विमाच्या माध्यमातून तुम्ही 25 हजारापर्यंत रक्कम वाचवू शकता. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांचे प्रीमियम करू शकता. त्यामुळे सेक्शन 80 डी च्या माध्यमातून सूट मिळू शकते. यामध्ये आपण मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर घेऊ शकतो. जर तुमचे वय 60 वर्षाहून अधिक आहे. तर तुम्हाला 50 हजारापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो.आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419*

शेळीपालनासाठी शासनाचं अनुदान

पशुपालकांनी उत्पादनाचे ध्येय ठेऊन शेळीची जात निवडावी. जमुनापारी, सिरोही, बार्बारी आणि जाखराणा जातीच्या शेळ्यांचं पालन साधारणपणे केलं जातं. एका शेळी आणि बकरीला अंदाजे एक चौरस मीटर क्षेत्र आवश्यक असते. या आधारावर आपण शेळ्यांसाठी घरे तयार करू शकता. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळी आणि बकरीला कमी चारा लागतो. सामान्यतः बकरीला दोन किलो चारा आणि अर्धा किलो धान्य देणे चांगले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेळी आणि बकरी पालन करण्यासाठी सरकारकडूनही मदत मिळते. यासाठी 25 ते 33.3 टक्के अनुदान केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिलं जातं आहे. शेळीपालनाच्या यशस्वी व्यवसायासाठी ते निरोगी राहणे आवश्यक आहे. आजार झाल्यास त्वरित उपचार दिले पाहिजेत. बहुतेक रोग केवळ पाऊस पडल्यासच होण्याची शक्यता असते, या काळात शेतकऱ्यांनी शेळी आणि बकऱ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

शेळी पालनाचे प्रकार

शेळी पालनाचे एकूण तीन प्रकार आढळतात एक परंपरागत पद्धत, दुसरी अर्धबंदिस्त पद्धत आणि तिसरा बंदिस्त पद्धत. 

1) परंपरागत पद्धत

परंपरागत पद्धतीमध्ये शेळ्यांना मोकळे चरायला सोडले जाते, ह्या प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी एक वेगळा माणूस असतो तो रोज शेळ्यांना बाहेर चरण्यासाठी घेऊन जातो.

ह्या प्रकारच्या व्यवसायमध्ये जास्त खर्च लागत नाही, शेळ्या फक्त बाहेर चरून जगू शकतात. आणि अशा प्रकारामध्ये शेळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. एकदा का शेळ्यांसाठी शेडची उभारणी केली की तुम्हाला जास्त खर्च येत नाही.

2) अर्धबंदिस्त पद्धत 

ज्यांना रोज शेळ्यांना बाहेर चरायला घेऊन जाने शक्य नाही आणि आपल्या शेतीला एक जोड धंदा म्हणून अर्धबंदिस्त शेळी पालन सुरू करू शकतो.

या प्रकारच्या शेळीपालनामध्ये शेळ्यांना पूर्ण वेळ बाहेर चरायला सोडले जात नाही. काही लोक शेळ्यांना ज्या सीजन मध्ये चरायला चारा आहे त्या सीजन मध्ये सोडतात आणि अन्य सीजनमध्ये त्यांना आपल्या शेड मध्ये चारा पुरवण्याचे काम करतात.

तसेच मोकाट शेळीपाळांनामध्ये आंतर प्रजनन होत असते, त्यामुळे शेळीचा दर्जा कमी होतो पण अर्धबंदिस्त शेळी पाळांनामध्ये हे थोड अवगड आहे बंदिस्त शेळी पाळणापेक्षा.

3) बंदिस्त पद्धत

बंदिस्त शेळी पाळांनामध्ये शेळ्यांना 24 तास शेडमध्ये बांधून ठेवले जाते. यामध्ये खर्च थोडा जास्त आहे.

हा व्यवसाय जे शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून काही थोड्या शेळ्या पाळून बंदिस्त शेळीपाळण करतात किवा काही लोक मोठ्या प्रमाणात शेळीपालनाचा व्यवसाय करण्यासाठी ही पद्धत वापरतात.

यासाठी एक चांगली जागा, सेपरेट शेड, शेळ्यांना चारा त्यांचा दवाखाना, एत्यादी प्रकारचे खर्च येतात. हा एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे.

हे कोण सुरू करू शकते?

1) लघु आणि मध्यम शेतकरी.

2) ज्यांच्याकडे जमीन नाही असे श्रमिक.

3) सामान्य कुरणांची उपलब्धता.

4) सुरू करण्याची कारणे.

5) कमी भांडवल निवेश आणि लवकर प्राप्ती होणे.

6) साधे आणि लहान शेड पुरेसे आहे.

7) स्टॉल (एका जनावरास बांधण्याची जागा) फेड स्थितीत ठेवल्यास नफा देणारे.

8)  शेळ्यांचा उच्च प्रजोत्पादन दर.

9) वर्षभराचे काम.

10) चर्बी नसलेले मांस आणि कमी वसा असलेले व सर्व लोकांना आवडणारे.

11) केव्हां ही विकून पैसे मिळविता येतात.

तुमच्यासाठी कोणती प्रजाति चांगली आहे?

1) जमुनापारी शेळी 

चांगली उंची असलेले जनावर। 

ही शेळी इटावा, मथुरा इत्यादी ठिकाणी आढळते. याचे पालन दूध आणि मांस यासाठी केले जाते. ही शेळ्यांची सगळ्यात मोठी जात आहे.

याचा रंग पांढरा आणि शरीरमध्ये भुर्‍या रंगाचे धब्बे आढळतात, याचे कान खूप मोठे असते, यांचे शिंग 8 ते 9 सेंटिमिटर असतात आणि रोज  2 ते 2.5 लीटर दूध देण्याची क्षमता असते.

प्रौढ जमुनापारी शेळी मध्ये चांगले सुबक बाकदार रोमन नाक आणि किमान 12 इंच लांबीचे हेलकावे घेणारे कान

बोकडाचे वजन सुमारे 65 ते 85 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 45 ते 60 किलोग्राम असते

प्रत्येक विण्याच्या वेळी एकच करडू सहा महिन्यांच्या करड्याचे वजन सुमारे 15 किलोग्राम असते

दर रोज किमान 2-2.5 लिटर दुधाचे उत्पादन

2) तेलीचेरी

शेळ्यांचा रंग पांढरा, भुरा किंवा काळा असतो एका विण्यात 2-3 करडी

बोकडाचे वजन सुमारे 40 ते 50 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 30 किलोग्राम असते

3) बोअर

संपूर्ण विश्वभरात मांसाकरीता पाळतात.

4) उस्मानाबादी शेळी 

नावाप्रमाणे ह्या प्रकारच्या शेळ्या महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात आढळतात. याचे पालन मांस यासाठी केले जाते. याचा रंग कळा आणि वर्षातून दोनदा हे बाळांना जन्म देतात.

ही शेळी जवळ-जवळ दोन बाळांना जन्म देते, त्याचे कान लांब 20 ते 25 सेंटिमिटर आढळतात आणि त्यांचे नाक रोमन असते.

5) सुरती शेळी

सुरती ही शेळी गुजरातमध्ये आढळते. ही दुभत्या जातीची बकरी आहे, याचा रंग पांढरा असतो आणि कान मध्यम आकाराचे. याची शिंगे लहान आणि वक्र असतात. तसेच सुरती प्रकाळच्या शेळ्या लांब चालण्यास सक्षम असतात.

6) मारवाडी शेळी 


मारवाडी शेळीचे पालन तीन कामासाठी केले जाते एक दूध, दुसरे मांस आणि तिसरे केसांसाठी. ह्या प्रकारच्या शेळ्या राजस्थान मध्ये मारवार जिल्ह्यामध्ये आढळतात.

याचा रंग पुर्णपणे काळा असतो, याचे कान पांढरे असतात आणि याची शिंगे त्याची कॉर्कस्क्रूप्रमाणे असतात. मारवाडी शेळीचा आकार मध्यम असतो.

7) बार्बरी शेळी 

बार्बरी एटा, अलिगड आणि आग्रा जिल्ह्यात आढळते. याचे पालन मांस उत्पादनसाठी केले जाते. याचा आकार लहान आढळतो आणि याच्या रंगामध्ये भिन्नता आढळते.कान नळी सारखे मुडलेले असते आणि शरीरमध्ये पूर्ण धब्बे, भुरे आढळतात. ह्या प्रकारच्या शेळ्या दिल्ली या ठिकाणी पाळण्यास उपउक्त आहेत.

8) बीटल शेळी 

या प्रकारच्या शेळ्या दुधासाठी चांगल्या आहेत. ह्या गुदासपुर पंजाब मध्ये आढळतात. बीटल प्रकारच्या शेळ्यांचा आकार मोठा आणि रंग काळा आणि पांढर्‍या रंगाचे धब्बे आढळतात. कान लांब लटकलेले असते आणि डोक्याच्या आत वाकलेले असते.
 

9) काळी बेंगल शेळी 

ह्या प्रकारची शेळी जास्त करून बंगाल, उडीसा, बिहार मध्ये पाळली जाते. ह्याचे पाय लहान असतात. त्यांचा रंग काळा असतो. अनुनासिक ओळ सरळ किंवा किंचित दाबली जाते. केस लहान आणि चमकदार असतात. पाय किंचित चपटे, कान लहान असते आणि काखेत पसरतात.
 

10) सिरोही शेळी 

ही राजस्थान मध्ये सिरोही जील्यामध्ये आढळते, याचे पालन दूध आणि मांस यासाठी केले जाते. याचे शरीरमध्यम आकाराचे असते. याचे कान लटकलेले असतात आणि याचा आकार 10 सेंटिमिटर पेक्षा लांब असतो.

11) कच्छ शेळी 

ह्या प्रकारची शेळी गुजरामध्ये कच्छ जिल्ह्यात आढळते, याचा आकार मोठा असतो आणि दुधासाठी याचे पालन केले जाते. याचे केस लांब आणि नाक उंचावलेले असते. शिंगे जाड, टोकदार आणि वरच्या व बाहेरील बाजूने वाढलेली जातात.

12) गद्दी शेळी 

ही  हिमाचल प्रदेशच्या कांगडा कुल्लू खोर्‍यात आढळते.

शेळीपालनाचे फायदे

शेळीपालन हा शेतीला जोड धंदा म्हणून केला जातो व याचे फायदेही शेतकर्‍यांसाठी खूप आहेत. आता आपण शेळीपालनाचे कोणते फायदे आहेत हे माहीत करून घेऊया. 

  • गरजेच्या वेळी शेळ्या विकून पैसे प्राप्त करू शकतो.
  • शेळी पालन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची टेक्निकची गरज पडत नाही.
  • हा व्यवसायाचा विस्तार खूप फास्ट मध्ये होतो त्यामुळे कमी खर्चात जास्त फायदा होतो.
  • ज्यांना शेती कमी किवा काहीच नाही त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे.
  • शेळ्या एका वर्षातून दोनदा बाळाला जन्म देतात त्यामुळे जास्त नफा होतो.
  • शेळी दोन किवा त्यापेक्षा जास्त पिल्लांना 

बोकडाचे वजन सुमारे 110 ते 135 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 90 ते 100 किलोग्राम असते 90 दिवसांच्या करड्याचे वजन 20-30 किलोग्राम असते.आहार प्रबंधन चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

प्रोटीनयुक्त हिरवा चारा जसे अकेसिया, ल्यूसर्न आणि कसावा तसेच आहारात नायट्रोजन स्त्रोत असणे महत्वपूर्ण आहे.

शेतकरी शेताच्या कडेने अगाथी, सबाबुल आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात आणि हिरवा चारा म्हणून देऊ शकतात.

एक एकराच्या जमिनीच्या क्षेत्रात उगविलेली झाडे आणि चारा 15 ते 30 शेळ्यांना पोसण्यासाठी पुरेसा आहे.करड्यांना पहिल्या 10 आठवड्यांत 50-100 ग्राम घन/सांद्रित आहार द्यायला पाहिजे.वाढत्या वयाच्या करड्यांना 3-10 महिन्यांपर्यंत दररोज 100-150 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.गाभण असलेल्या शेळीला दररोज 200 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.

1 लिटर दूध देणाऱ्या दुधारू शेळ्यांना दररोज 300 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.शेळ्यांच्या स्टॉलमध्ये उत्तम प्रकारच्या तांब्याने युक्त (950-1250 पीपीएम) असलेले मिनरल ब्लॉक्स पुरविण्यात यायला हवे.लाभदायक शेळी पालनासाठी 2 वर्षांमध्ये शेळीने 3 वेळा व्यायला (किडिंग) हवे.तीव्र वाढीच्या व मोठ्या आकाराच्या शेळ्यांचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा.

प्रजोत्पादनासाठी एक वर्ष वयाच्या मादीचा उपयोग करावा.

मादींनी एका किडिंग नंतर 3 महिन्यांतच पुन्हां गर्भ धारण केल्यासच 2 वर्षांत 3 वेळा प्रजोत्पादन होऊ शकते.

शेळ्या सुमारे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने माजावर येतात आणि ही अवस्था 24-72 तास टिकते.माद्या माजावर आल्यावर काहीतरी दुखत असल्यासारखे जोराने ओरडतात. माजावर आल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे शेपटी जोर-जोराने इकडे-तिकडे हलविणे. त्याच्या जोडीला, त्यांचे बाह्य जननेंद्रिय थोडे-से सुजल्यासारखे आणि योनिमार्गातील स्त्रावामुळे ओले व घाणेरडे दिसते. त्यांची भूक मंदावते आणि मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वत: नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा इतर मादीस अंगावर चढू देते.माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर 12 ते 18 तासांच्या काळांत मादीचा समागम घडविण्यात येतो.काही माद्यांमध्ये माज 2-3 दिवस टिकतो. त्यामुळे त्यांचा समागम पुन्हां दुसऱ्या दिवशी घडवायला हवा.गर्भावस्था काळ सुमारे 145 ते 150 दिवसांचा असतो, पण एक आठवडा पुढे-मागे होऊ शकतो. आधीच तयार राहिलेले बरे.

लशीकरण

करड्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोज 8 महिन्यांच्या वयात आणि पुन्हां 12 आठवड्याची झाल्यावर द्यावा.माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा.

नरांना वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज द्यावा.

संगोपनाच्या पध्दती

सेमी इंटेन्सिव्ह सिस्टम (अर्ध-गहन पध्दती)

कमी कुरणे असतील अशा जागा, शेळ्यांना मुबलक हिरवा चारा देणे शक्य असेल आणि चरल्या नंतर घन आहार देता येईल.इंटेन्सिव्ह सिस्टम शेडमध्ये शेळ्यांना हिरवा चारा आणि घन आहार देण्यात येतो.कुरणात चारणे नाही.शेळ्यांसाठी गोठा (किंवा आश्रयस्थाने) डीप लिटर किंवा रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टमची असावीत.

शेळ्यांचा विमा

 4महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुअरन्स कंपनीज् मार्फत काढला जाऊ शकतो.

अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा केला जाऊ शकतो.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!              *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!     ----------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे..7900094419-

*''आयुष्मान भारत योजना'' काय आहे ही योजना,या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊ...*

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

*''आयुष्मान भारत योजना'' काय आहे ही योजना,या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊ...

गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविण्यात येत आहेत. 

"महात्मा फुले जन आरोग्य योजना"                           तुम्हाला माहिती आहे का ? अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

*योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत अटी*

1) ग्रामीण भागातील (Rural Area)ज्या नागरिकांकडे स्वतःचे पक्के घर नाहीअशी व्यक्ती पात्र ठरते.

2) कुटुंबात कोणीही वयस्कर (16 ते 59 वर्षे) व्यक्ती नाही.

3) जे कुटुंब महिला चालवतात.

4) कुटुंबात कोणी दिव्यांग असेल तर.

5) कुटुंब अनुसुचित जाती- जमातीतील असेल तर.

6) व्यक्ती भूमिहीन/मजूर,बेघर,आदिवासी किंवा कायदेशीर मान्यता असलेला पारंपरिक मजूर असेल तर.

7) शहरी भागातील (Urban Area)निराधार,कचरा उचलणारा कामगार,घरकाम करणारी व्यक्ती,फेरीवाले,प्लंबर,गवंडी,कामगार,पेंटर,वेल्डर,सुरक्षा रक्षक,हमाल,सफाई कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

*आयुष्यमान भारत कार्ड* *( तुमच्या परिवाराला मिळतो 5 लाखाचा आरोग्य विमा )* नविन लिस्ट आली आहे. तुमच्या गावात ली लिस्ट पाहण्यासाठी *संपर्क करा. सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!*

*विविध आजारांवरील उपचार आणि तपासण्यांचा समावेश*

या योजनेशी खासगी रुग्णालयांना देखील जोडण्यात आले आहे. या विम्यातंर्गत जवळपास सर्व आजार कव्हर केले जातात. कॅन्सर शस्त्रक्रिया,रेडिएशन थेरपी,केमोथेरपी,हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया,मणक्याची शस्त्रक्रिया,दातांची शस्त्रक्रिया,डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यासह एमआरआय (MRI)आणि सीटी स्कॅन (CT Scan)सारख्या तपासण्यांचा योजनेत समावेश आहे. सर्दी,खोकला,तापासारख्या आजारांचा या योजनेत समावेश नाही. परंतु,कोरोनाची हीच लक्षणे असल्याने त्याचा समावेश योजनेत आहे.


*कोरोनासाठी मिळणार उपचार*

कोरोनाची लक्षणे सर्दी,खोकला,ताप यासारखीच आहेत. परंतु,यात आरटीपीसीआर ही एक वेगळ्या प्रकारची टेस्ट करावी लागते. कोणत्याही आजारावर इलाज करण्यासाठी रुग्णाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याकरिता एक दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागते. यातच तुम्ही जर कोरोना पॉझिटिव्ह असालआणि उपचारांसाठी रुग्णालयात भरती झाला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे प्रथम तुम्हाला तपासावे लागेल. योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्याकरिता तुम्ही www.pmjay.gov.in या वेबसाईटवरऑनलाईन किंवा 14555,1800111565 या हेल्पलाईवर संपर्क साधू शकता. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आयुष्मान भारत योजनेतील खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनावर उपचार घेऊ शकता. जर तुम्हाला कोरोनामुळे खासगी रुग्णालयात क्वारंटाईन व्हावे लागले तरी देखील त्याचा खर्च या विम्यात कव्हर होईल.

*खासगी रुग्णालयातही मिळणार उपचार*

देशातील शासकीय रुग्णालयांमध्ये गरीबांवर मोफत उपचार पूर्वीपासूनच होतात. या कामात खासगी रुग्णालयांचा समावेश करणं हे आयुष्मान योजनेचं उदिदष्ट आहे. त्यानुसार,आयुष्मान भारत योजनेच्या पॅनेलला देशभरातील खासगी रुग्णालये जोडण्यात आली आहेत. तुम्ही गरजेवेळी तुमच्या नजीकचे कोणते खासगी रुग्णालय या योजनेशी जोडले आहे याबाबतची माहिती आॅनलाईन किंवा हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून घेऊ शकता. त्यानंतर या रुग्णालयातील एक आयुष्मान मित्र किंवा आरोग्य मित्र तुम्हाला दस्तावेज तपासणीसाठी मदत करेल.

*योजनेच्या लाभासाठी ही कागदपत्रे आवश्यक*

1) आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीला ई-कार्ड किंवा अन्य दस्तावेज सादर करुन आपली पात्रता सिध्द करावी लागते.

2) तसेच आधार कार्ड (Aadhar Card),मतदार कार्ड किंवा रेशन कार्ड पैकी एक ओळखपत्र सादर करावे लागते.

3) आरोग्य मित्र पात्र व्यक्तीला रुग्णालयात मोफत उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करतात.

*हे खर्च विम्यात होतात कव्हर*

1) आयुष्मान भारत योजने अंतर्गत रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि नंतरच्या 15 दिवसांपर्यंत उपचार आणि औषधे मोफत मिळतात.

2) या योजनेत 1393 पॅकेजचा समावेश करण्यात आला आहे.

3) या पॅकेज अंतर्गत रुग्णालयात आयसीयू,लॅबोरेटरी तपासण्या,रुग्णालयात राहण्याचा खर्च आदी बाबी कव्हर होतात.ayushman bharat yojana

 भारत सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जाहीर केली. केंद्र सरकारद्वारे या योजनेत द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आलं आहे. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, आयुष्यमान भारत योजनेची माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते. आयुष्यमान भारत-प्राधनमंत्री जन आरोग्य योजनेविषयी माहिती असणं गरजेचे आहे.                    

*योजनेचा लाभ कुणाला?*

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ 2011 मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेतील ग्रामीण व नागरी भागातील वंचित व व्यवसाय निकषांवर आधारित कुटुंबाना मिळतो. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते.प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंद झालेल्या 83.63 लाख कुटुंबातील सदस्यांना संगणकीकृत ई-कार्ड चा वापर करुन योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयात उपचार घेता येतो. 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

*आयुष्यमान भारत योजनेचा लाभ किती?*

आयुष्यमान भारत योजनेत 30 हजारांपासून तीन लाखांपर्यतचे उपचार घेता येतात. तर पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. आयुष्यमान भारत ही योजना कागदपत्र विरहित योजना आहे.

*ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?*

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.

*आयुष्यमान भारत योजनेचा लाभ कसा घ्यावा?*

या योजनेत रुग्णालयात 3 दिवस अगोदर आणि उपचारानंतरच्या 15 दिवसांची क्लिनिकल ट्रीटमेंट आणि औषधं कवर होतात. या योजनेचा लाभ सूचीबद्ध असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतात. 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                            

---------------------------------------------------------------

    *संतोष साळवे.. एक जनजागृती चळवळ- 7900094419 https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc                                               

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

*तुमच्या मोबाईलमध्ये सरकारची ही App असतील तर 'या' समस्यातून होईल तात्काळ सुटका, जाणून घ्या*




तुमच्या मोबाईलमध्ये सरकारची ही App असतील तर 'या' समस्यातून होईल तात्काळ सुटका, जाणून घ्या

सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात अनेक कामे झटपट होतात. फक्त एका टचमध्ये आपल्याला अनेक कामे करता येऊ शकतात. याचा फायदाही सरकारी कामांमध्येही होत असतो. मात्र, तुमच्या स्मार्टफोनमध्ये त्याप्रकारचे अ‍ॅप्स असणे गरजेचे आहे. ते असल्यास तुमची होणारी अडचण टाळता येऊ शकते. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

डिजिलॉकर अ‍ॅप, मायगोव्ह अ‍ॅप, एम परिवहन अ‍ॅप यांसारख्या ऍपचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकेल. या ऍपबद्दल आपण जाणून घेणार आहोत…


आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419




डिजीलॉकर अ‍ॅप (Digilocker App) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.                                                                             
केंद्र सरकारने विशेष Digilocker App सुरु केले आहे. याचा फायदा वाढत्या डेटा लीक होणे आणि गोपनीयता प्रकरण टाळण्यासाठी होऊ शकतो.या अ‍ॅपमध्ये आपण आपल्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांची डिजिटल प्रत ठेवू शकतो.


आरोग्य सेतु (Arogya Setu) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.                       
देशासह जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना व्हायरस संसर्गासंबंधी आरोग्य सेतु हे सर्वात फायद्याचे ठरत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरणासाठी अपॉइंटमेंट सहज मिळवू शकता. तसेच कोणत्याही शासकीय आवारात प्रवेश करण्यासाठी ते बंधनकारक आहे.


एम-परिवहन अ‍ॅप (mParivahan App) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.                                                                                                   mParivahan App या अ‍ॅपच्या मदतीने आपणास आपल्या कारची आणि बाईकची माहिती कळू शकेल. तसेच या अ‍ॅपमध्ये आपण आपली कार किंवा बाईकची आवश्यक कागदपत्रे ठेवू शकता. या ऍपला सरकारकडून मान्यता असल्याने हीच कागदपत्रे अधिकृत म्हणूनही ग्राह्य धरता येऊ शकतात.

बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..


नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419



मायगोव्ह अ‍ॅप (MyGov App) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
                                                                          सरकारी योजना व धोरणांसंबंधी अपडेट राहण्यासाठी MyGov App उपयोगी येते. तसेच, एखाद्या मुद्यावर सरकारला सुचना देखील देऊ शकता. टेक्नोलॉजीच्या माध्यमातून नागरिक वसरकारमधील संवादासाठी हे अ‍ॅप उपयोगी आहे.


उमंग अ‍ॅप (Umang App) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.                 

या अ‍ॅपमध्ये अर्थ, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माण यासंबंधित माहिती मिळू शकेल. याशिवाय आपल्याला पीएफशी संबंधित माहितीही येथे उपलब्ध आहे. तसेच या अ‍ॅपमध्ये शासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची माहितीही उपलब्ध आहे. 


मेरा राशन App चे फायदे (Mera Rationमोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत लॉन्च केलेल्या मेरा रेशन ऑपचे खालील फायदे आहेत.

 मेरा रेशन मोबाईल App संपूर्ण भारतभरातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय फायदेशीर App आहे.

 या अनुप्रयोगाद्वारे आपण आपल्या मोबाईल फोनवर फक्त एका टॅपने जवळच्या रेशन डीलर्सची माहिती मिळवू शकता.

ऑनलाइन वापरकर्ते माझी राशन App द्वारे त्यांची पात्रता आणि अलीकडील व्यवहार तपशील देखील तपासू शकतात.

 आपण या अनुप्रयोगाद्वारे आपल्या सूचना आणि अभिप्राय देखील पाठवू शकता.

mPassport App मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 


पासपोर्ट सर्विसशी संबंधित माहितीसाठी या अ‍ॅपचा उपयोग करता येतो. या अ‍ॅपद्वारे पासपोर्ट सर्विस सेंटरची माहिती, अ‍ॅप्लिकेशन स्टेट्स ट्रॅक करण्याची सुविधा मिळते.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                                                                                                    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419 https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल वाचा सविस्तर!!

पीएम किसान सन्मान निधि योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नावाची निवड कशी होते? वाचा सविस्तर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात सहा हजार रुपये पाठवते. हे सहा हजार रुपये तीन टप्प्यात 2-2 हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न असतात. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे कोट्यावधी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी तयार केली जाते.

पीएम किसान सन्मान निधि योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्राला (सीएससी) देखील भेट देऊ शकता. किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करा...  साळवे इंटरप्राईजेस सृष्टी महा ई सुविधा.संतोष विठ्ठल साळवे 7900094419* संपूर्ण महाराष्ट्रातील ऑनलाइन कामे केले जातात.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी तयार करतात?

पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवरील माहिती नुसार शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या रेकॉर्डची तपासणी केली जाते. लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जासोबत जोडलेल्या जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते, यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले जाते. केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या आतापर्यंतची ही सर्वात यशस्वी योजना समजली जाते.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

शेतकऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं होतं?

शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यामधील जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. शेतकऱ्यांनी अर्ज सोबत जोडलेली कागदपत्रं योग्य असल्याचं समोर आल्यास त्याचे नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी मध्ये समाविष्ट केलं जातं. पोर्टलवर शेतकऱ्याच्या कुटुंबाविषयी माहिती अपलोड करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांची असते. लाभार्थी यादी मध्ये नाव समाविष्ट झाल्यानंतरच पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419* 

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

*शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

किती जमीन असणारे शेतकरी अर्ज करू शकतात?

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार कोणताही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू झाली तेव्हा दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले होते.

पीएम किसानचा लाभ कुणाला मिळत नाही?

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर, दहा हजार रुपये पेन्शन मिळणारे सेवानिवृत्त कर्मचारी खासदार, आमदार हे या योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत. आतापर्यंत देशातील 11 कोटी 82 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हीदेखील अर्ज केला असेल तर आपल्या हातात दोन हजार रुपये मिळतील की नाही हे त्वरित तपासा.

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे दोन हजाराच्या तीन हप्त्यात दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते. आपल्याला आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत? तसेच पुढील हप्त्याची स्थिती काय आहे? जर एखादा हप्ता रोखण्यात आला आहे त्यामागचं कारण काय आहे? जर तुम्हाला वाटतं की माहितीमध्ये गडबड आहे? तर तुम्ही त्यात सुधारणा सुद्धा करू शकता.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपण आपलं स्टेटस तपासू शकता

*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1) प्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या http://pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

2) त्यासोबत 'beneficiary status' या पर्यायावर क्लिक करा.

3) त्यानंतर नवीन पेज ओपन होइल.

4) यावर आधार कार्ड क्रमांक, बँक अकाउंट नंबर किंवा मोबाइल यापैकी एक पर्याय निवडा. 

PM kisan च्या आठव्या हप्त्यासाठी सरकारने तयार केली लिस्ट,…

5) या तीन क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे येतात की नाही हे तुम्ही तपासू शकता.

6) तुम्ही जो पर्याय निवडला आहे त्या ठिकाणी योग्य तो क्रमांक भरा.

7) त्यानंतर 'Get deta' या पर्यायावर क्लिक करा.

8) मग तुम्हाला तुमच्या सर्व व्यवहाराची माहिती मिळेल.

9) कुठल्या बँक खात्यात पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत याची देखील माहिती मिळेल.

या योजनेचा पहिला हप्ता हा दरवर्षी 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीमध्ये मिळतो दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता एक डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत मिळतो भारत सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी या योजनेची सुरुवात केली आहे.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

पंतप्रधान किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा? :-

यासाठी स्थानिक महसूल अधिकारी (पटवारी) किंवा नोडल ऑफिसरशी संपर्क साधावा (राज्य सरकारने नियुक्त केलेले)


पीएम किसान सन्मान निधि योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्राला (सीएससी) देखील भेट देऊ शकता. किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करा...  साळवे इंटरप्राईजेस सृष्टी महा ई सुविधा.संतोष विठ्ठल साळवे 7900094419* संपूर्ण महाराष्ट्रातील ऑनलाइन कामे केले जातात .  


शेतकऱ्यांनो, २ हजार रुपये मिळाले नसतील तर अशी करा तक्रार                               

  पंतप्रधान किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना दर ३ महिन्यांनी २ हजार रुपये मिळतात. केंद्र सरकारने ८व्या हप्त्यातील २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला मिळाला असेलच  अजून अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. मात्र ही रक्कम मिळाली नसल्यास शेतकऱ्यांना आता तक्रार करता येणार आहे.

                              ESI आणि EPFO ची सर्व कामे केली जातात.संपर्क करा. 7900094419



 हे महत्त्वपूर्ण नंबर आहेत 

येथे तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण क्रमांक दिले आहेत.
पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक - 18001155266,
पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक - 155261,
पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक - 011-23381092, 23382401,
पंतप्रधान किसान नवीन हेल्पलाईन - 011-24300606,
पंतप्रधान किसान आणखी एक हेल्पलाईन - 0120-6025109,

बँक खात्यावर रक्कम आली नसल्याची खात्री करून घ्या.. रक्कम आली नसल्यास आपल्या क्षेत्रातील लेखापाल व कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती द्या. ते जर एकूण घेत नसतील तर, तुम्ही हेल्पलाइनवरही (01123381092) तुमची तक्रार करू शकता. तसेच, सोमवार ते शुक्रवार दरम्यान कधीही पीएम किसान हेल्प डेस्कच्या ई-मेलवर (pmkisanict@gmail.com) संपर्क करू शकता. तुमच्या तक्रारीची दखल त्यांना घ्यावीच लागेल.

अधिकाऱ्याची तक्रार करा.!

मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना २ हजार (Rs. 2000/-) रुपये मिळाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. एखाद्या गावातील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत. तर काही ठिकाणी कोणालाच मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही लोकांना पहिला हप्ता मिळाला, नंतर काहीच मिळाले नाही. असे झाले असेल तर, आधी लेखापाल व कृषी अधिकाऱ्यांना विचारा.

पीएम किसान सन्मान निधि योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्राला (सीएससी) देखील भेट देऊ शकता. किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करा...  साळवे इंटरप्राईजेस सृष्टी महा ई सुविधा.संतोष विठ्ठल साळवे 7900094419* संपूर्ण महाराष्ट्रातील ऑनलाइन कामे केले जातात.

लाभार्थींच्या यादीत आपले नाव आहे का, हे तपासा. यादीत नाव असेल तर मग तुम्ही निश्चित त्याची तक्रार करू शकता. काही अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत असतील, तर त्यांची तक्रार करा. संबंधित अधिकाऱ्यावर नक्कीच कारवाई होईल..!                                                                              

 तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!                                                                                                                         ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------   संतोष विठ्ठल साळवे..एक जनजागृती चळवळ 7900094419    https://chat.whatsapp.com/CUJuewT9TUt9dvoODZQqWz


भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...