हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ जून, २०२१

जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                 वाचाल तर...  वाचाल !!! 


 जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत  

टेक्नॉलॉजी रोज बदलत असते. चार ते पाच महिन्यानंतर गॅजेट्सचा नवीन व्हर्जन बाजारात येतो. कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह नवीन फोन सतत लाँच करत असतात. अश्यावेळी आपण ट्रेंड पाहून नवीन गॅजेट्स विकत घेतो. त्यामुळे जुने फोन्स, गॅजेट्स तसेच पडून राहतात किंवा आपण घाई घाईत ते कमी किंमतीत विकून टाकतो. आज आम्ही तुम्हाला अश्या काही वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या जुन्या गॅजेट्सची चांगली किंमत देतील. म्हणजे तुमचा फोन रिसायकल देखील होईल आणि तुमची कमाई देखील होईल. या वेबसाईट्सवर फोन्स, टीव्ही, लॅपटॉप आणि इतर अनेक गॅजेट्स देखील विकता येतील. काही वेबसाइट्सवर तुम्ही जुन्या गॅजेट्सची खरेदी पण करू शकता.

जुना फोन विकण्याआधी किंवा Exchange करण्यापूर्वी ही महत्त्वाची 3 कामं कराच; अन्यथा येईल मोठी समस्या

अनेक जण नवा फोन (Smartphone) खरेदी करताना, आधीचा जुना फोन विकतात किंवा एखाद्याला वापरायला देतात. पण जुना फोन विकताना (Selling Phone) किंवा दुसऱ्याला वापरायला देताना किंवा Exchange करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. बँकेसंबंधी माहिती, प्रायव्हेट फोटो, पासवर्ड, सोशल मीडिया अकाउंट अशा अनेक गोष्टी सेव्ह असतात. त्यामुळे जुना फोन विकताना काळजी घेणं गरजेचं आहे.

Factory Reset -

जुन्या फोनमध्ये तो विकण्यापूर्वी किंवा दुसऱ्याला देण्याआधी Factory Reset करणं अतिशय आवश्यक आहे.

असं केल्याने मोबाईलमधील डेटा डिलीट होईल. फोनच्या सेटिंगमध्ये बॅकअप अँड रिसेटचा ऑप्शन दिसेल. त्यातून फॅक्टरी रिसेट करता येईल.

डेटा बॅकअप -

स्मार्टफोन विकण्यापूर्वी Data Backup घेणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या फोनमधील डेटा लीक होण्याची तसंच डिलीट होण्याची भीती राहणार नाही. यासाठी सेटिंगमध्ये बॅकअप ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचा डेटा आपोआप Google Drive वर सेव्ह होईल.

Google ID -

फोन विकण्याआधी Google ID डिलीट करणं गरजेचं आहे. यामुळे खासगी माहिती, पासवर्ड्स लीक होणार नाहीत. यासाठी सेटिंगमध्ये User and Accounts ऑप्शनमध्ये जावं लागेल. इथे Remove पर्यायावर क्लिक केल्यानंतर अकाउंट डिलीट होईल. नेहमी सोशल मीडियाचा वापर होत असल्याने अनेकदा आपल्या स्मार्टफोनमध्ये पासवर्ड सेव्ह असतात. Facebook, Instagram, Gmail सारखे अकाउंट्स फोनमध्ये ओपन असल्याने ते फोनमधून डिलीट करणं गरजेचं आहे. तसंच फोनमधील कॉन्टॅक्ट नंबर्सचाही बॅकअप घेणं गरजेचं आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 
 
कॅशीफाय (cashify)

या वेबसाइटवर तुम्ही फोन विकण्यासोबतच रिसायकल आणि रिपेअर पण करू शकता. इथे स्मार्टवॉच, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप, गेमिंग कन्सोल, डीएसएलआर एवढंच काय तर  इयरबड्स विकण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. www.cashify.in   या  वेबसाइट्सवर वर जाऊन योग्य तो पर्याय निवडा.  

बुडली (budli)

www.budli.in हि अजून एक वेबसाईट आहे जी जुने फोन विकत घेते. जर तुमचा मॉडेल तर तुम्हाला त्वरित त्याची किंमत सांगितली जाते. तुम्हाला ती किंमत मान्य असेल तर तुमचा डिवाइस तुमच्या दारात येऊन ताब्यात घेतला जातो आणि चौवीस तासांच्या आत तुमच्या बँक अकॉउंटमध्ये पैसे पाठवले जातात.  

इन्स्टाकॅश (getinstacash)

www.getinstacash.in वर तुम्ही तुमचा कोणताही जुना गॅजेट  सहज विकू शकता आणि चांगली किंमत मिळवू शकता. इथे तुम्ही बुकिंग केल्यावर कंपनीचा कर्मचारी स्वतःहून तुमच्या घरात येऊन फोन घेऊन जाईल आणि किंमत देईल. 

यांत्रा (yaantra)

www.yaantra.com हि अजून एक वेबसाईट आहे जी तुमच्या जुन्या गॅजेट्सना चांगली किंमत मिळवून देते. कंपनी दावा करते कि या वेबसाइटवर फक्त 60 सेकंदात जुना फोन विकत घेतला जातो. 

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 




पुढील काही महीन्यात टोकनद्वारे केलं जाणार पेमेंट, क्रेडिट-डेबिट कार्डचं टोकन कसं करायचं?  तुम्हाला लवकरच याबद्दल अपडेट मिळेलल....

क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. लॉकडाऊनमध्ये झालेली पगार कपात किंवा कमी उत्पन्न यामुळे त्यांना ईएमआय किंवा क्रेडिट कार्डचे बिल इत्यादी वेळेवर भरता आलेले नाही. यामुळे काही बँका ग्राहकांवर वेगवेगळ्या कारवाई करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहे, यात क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करण्याच्या नावाखाली ग्राहकांसोबत गैरवर्तवणूक केली जात आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास वसुलीच्या नावाखाली एजंट कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकतात किंवा तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल मर्यादेच्या आत भरण्यास सांगितले जाऊ शकते? याबाबतचे ग्राहकांचे नेमके अधिकार काय असतात, तसेच जर तुम्ही बिल भरण्यास सक्षम नसाल तर तुम्ही काय करु शकता, याची माहिती असणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरत नसाल तर काय?

जर ग्राहक वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल भरत नसेल तर बँक त्यांच्यावर बर्‍याच प्रकारे कारवाई करू शकते. तसेच बँक कायदेशीररित्या ग्राहकांविरूद्ध तक्रार दाखल करु शकते. त्यामुळे तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. जर एखादा ग्राहक क्रेडिट कार्डचे बिल भरत नसेल तर त्याला सर्वप्रथम डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाते. त्यानंतर त्याचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले जाते.या नंतरही जर त्याने बिल भरले नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. तसेच रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येऊन बिलाची वसूली करतो. यामुळे तुमच्या सिबिल स्कोर वर परिणाम होतो.

ग्राहकांचे अधिकार काय?

💠जर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल बाकी असल्यात तुम्ही सर्वप्रथम त्याची कमीत कमी रक्कम देऊ शकता. दर तुम्ही ते करण्यास सक्षम नसाल, तर तुम्ही ग्राहक सेवा अधिकाऱ्याची मदत घ्या. यानंतर तुम्हाला काही पर्याय आणि वेळ मिळू शकतो. ज्याद्वारे तुम्ही सहज क्रेडिट कार्डचे बिल भरु शकता.

💠जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास सक्षम नसाल, तर कोणताही बँक कर्मचारी तुम्हाला धमकी देऊ शकत नाही. तसेच तुमचे शारीरिक नुकसान करू शकत नाही. त्याशिवाय तुमच्यासोबत सामाजिक आणि सार्वजनिकरित्या गैरवर्तन करू शकत नाही.

💠कित्येदा क्रेडिट कार्डच्या बिलाच्या वसूलीसाठी काही तृतीयपंथीय लोकांना पाठवले जाते. मात्र ते देखील तुम्हाला केवळ कर्ज परत करण्याबाबतच सांगू शकतात. तसेच, हे लोक फक्त दिवसा तुमच्याकडे येऊ शकतात. रात्रीच्यावेळी तुमच्याकडे कोणीही व्यक्ती येत नाही. त्यांना त्यांच्या काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत.

💠जर तुम्ही क्रेडिट कार्डचा हप्ता भरण्यास सक्षम नसाल, तर प्रथम आपल्याला बँकेकडून काही नोटीसा दिल्या जातात. तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो. तसेच रिकव्हरी एजंटही तुम्हाला काही दिवसांचा कालावधी देतो.

💠यानंतरही तुम्ही बिल न भरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. ज्यात तुमची संपत्ती गहाण ठेवणे, त्याचा लिलाव केला जातो. ज्याद्वारे बँक त्यांची थकबाकी वसूल करते आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत करते.

क्रेडिट कार्डातील पैसे वापरण्याची लिमिट कशी वाढवाल? जाणून घ्या सर्व काही

नोकरी करणाऱ्या अनेकांकडे हमखास क्रेडीट कार्ड पाहायला मिळतात. मात्र बरेच जण त्यांच्या क्रेडीट कार्डच्या लिमिटवर नाखूष असतात. आपल्या क्रेडीट कार्डची मर्यादा जास्त असावी, असे अनेकांवा वाटत असते. या मर्यादेद्वारे संबंधित व्यक्तीला विविध सेवांसाठी पैसे उधार घेता येतात. याव्यतिरिक्त क्रेडिट कार्ड रिवार्ड, कॅशबेक, व्याजमुक्त वेळेवर लोन मिळते असे अनेक फायदे आहेत. 

*Star Health Insurance*

मित्रानों आजार आणि अपघात कधी सांगून येत नाही ! आजकालचा माणूस आजारापेक्षा हॉस्पिटलच्या खर्चाला जास्त घाबरत आहे.

1) कोविडमुळे हॉस्पिटलच्या खर्चाची चिंता ?

2) इनकम टॅक्स मध्ये सूट हवी ?

3) माझा विमा आहे पण संपूर्ण कुटुंबाचा नाही, आता ? 

4) अपघात परिस्थितीमध्ये पैसे कुठून येणार ?

प्रश्न अनेक पण उत्तर मात्र एक *"Medical Health Insurance"*

आपल्या परिवाराच्या आर्थिक व आरोग्य सुरक्षासाठी Star Health पॉलिसी साठी आजच मला संपर्क करा...🙏🏻

*आपला मित्र .. Star Health Insurance प्रतिनिधी...*

*श्री.सुनील आवारे , मुंबई*

*मो.नं. 73036 81406*

क्रेडिट कार्डावर मर्यादा असणे याचा अर्थ म्हणजे तुम्ही बँकेकडून निश्चित करण्यात आलेली ठराविक रक्कम खर्च करता येते. ही रक्कम तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करू शकता. जर तुमच्याही क्रेडीट कार्य कमी असेल तर ती कशी वाढवता येऊ शकते, याची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तसेच क्रेडीट कार्डच्या मर्यादेचा नेमका अर्थ काय? हा निर्णय कोणत्या आधारे घेतला जातो? याचीही माहिती सांगणार आहे.तसेच क्रेडीट कार्डच्या मर्यादेचा नेमका अर्थ काय? हा निर्णय कोणत्या आधारे घेतला जातो? 

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड म्हणजे एखाद्या ठराविक बँक किंवा वित्तीय संस्था जारी करण्यात आलेले प्लास्टिक किंवा मेटलचे कार्ड. या कार्डद्वारे तुम्हाला Pre-Approve लिमिटमधून काही ठराविक रक्कम उधार घेण्याची सुविधा दिली जाते. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ती बँकेला परत करावी लागते.

क्रेडीट कार्डची मर्यादा कशी निश्चित होते?

क्रेडीट कार्डचे लिमिट ही आपल्या बँकेवर आधारित असते. तसेच तुमच्या व्यवहाराच्या इतिहासाच्या आधारावर कार्डचे लिमिट अवलंबून आहे. बँकने जारी केलेल्या वेगळे-वेगळे कार्डवर लिमिट वेगळ्या असतात. यासाठी कोणतेही निश्चित मानक ठरवण्यात आलेले नाही. प्रत्येक बँक ही बर्‍याच गोष्टी लक्षात ठेवून क्रेडिट कार्डची मर्यादा ठरवते. कोणतीही बँक ही क्रेडीट कार्डची मर्यादा निश्चित करताना खर्च, मासिक कमाई आणि आर्थिक जबाबदाऱ्यांची माहिती गोळा करते. यासाठी बँक स्टेटमेंट, पगाराची स्लिप, टॅक्सची कागदपत्रे आणि क्रेडीट अहवाल तपासला जातो. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर बँकेचा अधिकारी दर महिन्याची मिळकत ही 2 किंवा 3 ने गुणाकार करतो.

या प्रक्रियेमध्ये, बँक निश्चित खर्च वजा करते. त्यानंतर बँक आपल्या कर्जाची उत्पन्नाच्या प्रमाणाचा आलेख काढते. यांसह इतर काही गोष्टींचा अभ्यास केल्यानतंर तुमच्या क्रेडीट कार्डची मर्यादा निश्चित केली जाते.

इतर कागदपत्रा प्रमाणेच निवडणूक ओळखपत्र देखील तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. जर आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर ते तुम्ही घरबसल्या बनवू शकता. आणि या करता तुम्हाला कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. *संपर्क करा ..  सृष्टी महा ई सुविधा  *संतोष विठ्ठल साळवे..7900094419* https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

क्रेडीट कार्डची मर्यादा कशी वाढवाल?

इतर लोकांप्रमाणे जर तुम्हीही तुमच्या क्रेडीट कार्डच्या मर्यादेवर खूश नसाल तर आपण ते वाढवू शकता. पण यासाठी तुम्हाला थोडी प्रतिक्षा करावी लागेल. तुमच्या बँकेच्या अकाऊंटचा अभ्यास केल्यानतंर ही मर्यादा वाढवली जाते. जर तुम्ही नियमितपणे तुमचे क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि त्याचे बिल वेळेवर भरत असाल, तर काही बँक आपोआपच तुमच्या कार्डची क्रेडिट मर्यादा वाढवते.

या व्यतिरिक्त जो ग्राहक क्रेडीट कार्डचे बिल वेळेवर भरतो त्याचा क्रेडीट स्कोर चांगला असतो. त्यामुळे बँक त्याच्या कार्डची मर्यादा वाढवते. अनेकदा बँक आपल्याला मर्यादा वाढवण्याची ऑफर देते. पण तुम्ही स्वत: त्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही नेटबँकिंगद्वारे किंवा बँक शाखेत भेट देऊन याबाबतची प्रक्रिया करु शकता. यानंतर, जर बँकेला योग्य वाटत असेल, तर बँक स्वत:हून क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवते. 

आपण बँकेत खाते असल्यास  नवीन डेबिट कार्ड घेत असल्यास आपण ग्रीन पिनबद्दल ऐकलेच असेल. मात्र ग्रीन पिन म्हणजे काय?

आपण बँकेत खाते उघडत असल्यास किंवा नवीन डेबिट कार्ड घेत असल्यास आपण ग्रीन पिनबद्दल ऐकलेच असेल. मात्र ग्रीन पिन म्हणजे काय याबाबत अद्याप अनेकांना माहित नाही. हा शब्द आता आपल्यासाठी नवीन असेल तर आपल्याला याबाबच माहित असणे आवश्यक आहे. कारण माहिती नसेल तर आपण आपल्या डेबिट कार्डवर कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. ज्यांनी नवीन डेबिट कार्ड बनविले आहे त्यांच्यासाठी  प्रत्येक डेबिट कार्ड धारकाला हा पिन जनरेट करणे आवश्यक आहे.

ग्रीन पिन म्हणजे काय?

वास्तविक, ग्रीन पिन नावाने गोंधळ होण्याची आवश्यकता नाही. हा तुमच्या डेबिट कार्डचा पिन आहे, ज्याद्वारे आपण व्यवहार करता. तथापि, आजकाल याला ग्रीन पिन असेही नाव दिले जात आहे आणि डेबिट कार्ड पिन जनरेट करण्याऐवजी ग्रीन पिन तयार करण्यास सांगितले जाते. पण प्रश्न असा आहे की जेव्हा तो डेबिट कार्ड पिन असतो तेव्हा त्याला ग्रीन पिन का म्हणतात आणि त्यामागील कारण काय आहे?

खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

का म्हटले जाते ग्रीन पिन?

पूर्वी तुम्ही डेबिट कार्ड घेतल्यानंतर आधी डेबिट कार्ड तुमच्या घरी यायचे आणि त्यानंतर डेबिट कार्डचा पिनदेखील कार्डसोबत यायचा. तथापि, ही प्रक्रिया बंद झाली. आता डेबिट कार्ड आल्यानंतर आपण आपल्या डेबिट कार्डचा पिन टोल फ्री नंबरद्वारे किंवा एटीएमद्वारे ओटीपीद्वारे जनरेट करता. या संपूर्ण यंत्रणेत घरी पिन मिळण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. यामुळे वेळेसोबतच कागदाचीही बचत होत आहे. कागदाची बचत झाल्यामुळे त्याला ग्रीन पिन म्हटले जात आहे, कारण त्यात कुरिअर, कागद इत्यादींचा वापर केला जात नाही आणि डेबिट कार्डधारक काही मिनिटांतच कार्डचा पिन तयार करतात.

का आवश्यक आहे?

आपण डेबिट कार्ड घेतले असेल आणि त्याचा पिन जनरेट केला नसेल तर आपण कोणताही व्यवहार करु शकणार नाही. जोपर्यंत पिन जनरेट होत नाही, तोपर्यंत तुमचे कार्ड एटीएममध्ये अवैध दर्शविले जाईल, अशा परिस्थितीत कार्ड वापरणे आवश्यक आहे.

कसा जनरेट करायचा पिन?

आपण बँकांच्या टोल-फ्री आयव्हीआर प्रणालीद्वारे आपल्या डेबिट कार्डची ग्रीन पिन तयार करू शकता किंवा एटीएमला भेट देऊन ओटीपीद्वारे देखील तयार केले जाऊ शकते.

डेबिट कार्ड आणि एटीएम कार्ड वेगळे आहेत का?

एटीएम कार्डचे मुख्य कार्य म्हणजे फक्त एटीएम कार्डमधून पैसे काढणे. यात आपण एटीएम पिनद्वारे एटीएम कार्डमध्ये कार्ड घाला आणि पैसे काढून घ्या. हा आपल्या बँक खात्याशी लिंक केलेला असतो. आपण यातून केवळ पैसेच काढू शकत नाही, त्याचबरोबर डेबिट कार्डद्वारे बर्‍याच गोष्टी केल्या जाऊ शकतात. याद्वारे तुम्ही पैसे काढू शकता, बिले भरू शकता, ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमांतून व्यवहार करू शकता आणि एका बँकेतून दुसर्‍या बँकेत पैसे हस्तांतरीत करू शकता.

पुढील काही महीन्यात। टोकनद्वारे केलं जाणार पेमेंट, क्रेडिट-डेबिट कार्डचं टोकन कसं करायचं?  तुम्हाला लवकरच याबद्दल अपडेट मिळेलल....

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

----------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा

https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

तुमच्याविरुद्ध खोटी #FIR दाखल झाली तर काय कराल? समजून घ्या…

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

 

 *#तुमच्याविरुद्ध खोटी #FIR दाखल झाली तर काय कराल? समजून घ्या…*

आपसातील भांडणातून खोटे एफआयआर दिल्या जाण्याच्या घटना अनेकदा कानावर येत असतात. कायदा आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आहे, परंतु याचा गैरवापर टाळणे देखील तितकेच आवश्यक आहे.

आजकाल, अशा प्रकारच्या अनेक घटना झाल्या आहेत ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविण्यासाठी खोटे एफआयआर दाखल केले आहेत.

जरी त्या व्यक्तीने कायद्यांतर्गत आपले निर्दोषत्व सिद्ध केले तरी समाजात त्याच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने पाहिले जाते. 

तो आधीसारखा आदर मिळवू शकत नाही. आपल्याला खोटा एफआयआर टाळण्यासाठी कायद्याची काय तरतूद आहे, एफआयआर दाखल करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कोणती कारवाई केली जाऊ शकते आणि कसे करावे याची माहिती सदर लेखातून दिली आहे.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

एफआयआर (FIR) म्हणजे काय?

जेव्हा पोलिसांना एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळते, त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या प्रथम लेखी दस्तऐवजाला फर्स्‍ट इन्‍फॉर्मेशन रिपोर्ट अर्थात एफआयआर (FIR) म्हणतात. पोलिसांना एखाद्या घटनेची पहिली माहिती मिळते, तेव्हा एफआयआर हा त्याचा पहिला अहवाल असतो. हा सहसा पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर लिहिलेला अहवाल असतो. कोणतीही व्यक्ती त्याच्यावर किंवा जवळच्या आणि प्रियजनांसोबत झालेल्या गुन्ह्याबद्दल पोलिसांत मौखिकरित्या किंवा लेखी तक्रार देऊ शकते. कॉलद्वारे देखील पोलिसांत तक्रार दाखल केली जाऊ शकते.

एका गुन्ह्यात पोलिसांना एखाद्याला अटक करण्याचा अधिकार आहे. त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकारही दिले आहेत. यासाठी त्यांना कोर्टाची परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र, अज्ञात गुन्ह्यामध्ये पोलिसांना ना कुठल्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार आहे आणि ना ते या खटल्याचा तपास करू शकतात.

एफआयआरचे (FIR) महत्त्व काय?

कुठल्याही गुन्ह्यात किंवा घटनेच्या तपासासाठी एफआयआर (FIR) हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज असतो, कारण त्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाते. एफआयआर लिहिल्यानंतरच पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करतात.

एफआयआर (FIR) कोण दाखल करू शकतो?

एखाद्याला एखाद्या संज्ञेय घटनेची माहिती असल्यास, तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवू शकतो. ज्या व्यक्तीबरोबर ही घटना घडली आहे,  त्याच व्यक्तीने एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला एखाद्या संज्ञेय गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास, ते स्वत: देखील एफआयआर दाखल करू शकतात. आपल्यासोबत एखादी घटना घडली असेल, जर आपल्याला नकळत काही गुन्हा घडला असेल तर, किंवा या वेळी घटनास्थळी उपस्थित असेल, तर आपण एफआयआर दाखल करू शकता.

एफआयआर (FIR) नोंदवण्याची प्रक्रिया काय?

दंड प्रक्रिया संहिता, 1973च्या कलम 154मध्ये एफआयआर (FIR) नमूद केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या घटनेची / गुन्ह्यांची तोंडी माहिती देते, तेव्हा पोलिस ती लिहून घेतात. तक्रारदार किंवा माहिती देणाऱ्याला नागरिक म्हणून, आपण दिलेला मौखिक माहिती, पोलिसांना लिहून घेतल्यानंतर, पुन्हा वाचून दाखवण्याचा अधिकार आहे. आपण दिलेली माहिती पोलिसांनी लिहून काढल्यानंतर आपण त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

जर आपल्याला पोलिसांनी लिहिलेली माहिती योग्य आहे, आपले विधान किंवा तथ्ये तोड-फोड झालेली नाही, तरच त्यावर स्वाक्षरी करावी. ज्यांना लिहिता किंवा वाचता येत नाही, ते या अहवालावर अंगठा देखील लावू शकतात. एफआयआर नोंदवल्यानंतर त्याची प्रत अवश्य घ्यावी. एफआयआरची प्रत पूर्णपणे विनामूल्य मिळवणे, हा आपला अधिकार आहे.

एफआयआरमध्ये कोणत्या प्रकारची माहिती द्यावी?

एफआयआरमध्ये आपले नाव, पत्ता, तारीख, वेळ, रिपोर्ट देण्याचे ठिकाण इत्यादीबद्दल माहिती असलीच पाहिजे. घटनेची / गुन्ह्यांची खरी माहिती व त्यात तथ्य असणारी व्यक्तींची नावे व इतर माहिती तसेच काही प्रत्यक्षदर्शी असतील तर त्यांची माहितीही एफआयआरमध्ये द्यावी.

एफआयआर नोंदवताना आपण कोणतीही चुकीची माहिती सांगू नये किंवा वस्तुस्थिती बदल करून सांगू नये. असे केल्यास आपल्या विरूद्ध भारतीय दंड संहिता, 1860च्या कलम 203 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. यात आपणास स्पष्ट माहिती नसलेले कोणतेही विधान असू नये.

जर आपला एफआयआर नोंदविला जात नसेल तर काय करावे?

जर आपला एफआयआर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला जात नसेल, तर आपण पोलीस अधीक्षक (एसपी) किंवा त्याहून वरच्या पदाचे पोलीस उपनिरीक्षक (डीआयजी) आणि पोलिस महानिरीक्षक (आयजी) यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता. आपण आपली तक्रार पोस्टाद्वारे या अधिकाऱ्यांना लेखी पाठवू शकता. ते त्यांच्या पातळीवरून या प्रकरणाची चौकशी करतील किंवा चौकशीचे निर्देश देतील. आपण इच्छित असल्यास, खाजगी स्तरावर कार्यक्षेत्रात येत असलेल्या न्यायालयात याबद्दल तक्रार करू शकता.

एफआयआर नोंदवूनही पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकत नसतील तर?

आपण एफआयआर नोंदवल्यानंतर, जेव्हा प्रकरण फारसे गंभीर नसते तेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करत नाहीत किंवा पोलिसांना वाटते की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे कोणतेही पुरेसे कारण नाही. मात्र, यासाठी पोलीस या प्रकरणाची चौकशी का करत नाहीत, याची नोंद घ्यावी लागेल. त्यांनादेखील आपल्याला याबद्दल माहिती द्यावी लागेल.

एखाद्याने खोटा एफआयआर दाखल केल्यास काय करावे?

अनेक प्रकरणात असे दिसून आले आहे की, काही लोक वादविवाद झाल्यास परस्परांविरुद्ध खोटे किंवा बनावट एफआयआर दाखल करतात. ज्यांच्याविरुद्ध खोटा एफआयआर दाखल केला जातो, त्याला पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडकवले जाते.

त्यामुळे त्या व्यक्तीचा वेळ, पैसा इत्यादी विनाकारण खर्च होत असतात.

परंतु खोटे एफआयआर दाखल होण्याविरूद्ध काही मार्ग आहेत होणारा त्रास टाळला जाऊ शकतो. फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम ४८२ असा कायदा आहे ज्याचा उपयोग अशा हेतुपरस्पर घटनांपासून दूर राहण्यासाठी केला जाऊ शकतो.

फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ काय आहे?

या कलमाच्या अंतर्गत वकीलाद्वारे उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो. यांत ज्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे ती व्यक्ती त्याच्या निर्दोषपणाचा पुरावा देऊ शकते.

म्हणजे, फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२अन्वये, ती व्यक्ती दाखल झालेल्या एफआयआरला आव्हान देऊ शकते आणि उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करू शकते.

त्यासाठी, वकीलच्या मदतीने यासंबंधीचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला जातो आणि खोट्या एफआयआरच्या विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते.

*आधारकार्ड अपडेट करणे झाले सोपे घरबसल्या दुरुस्त करा तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता व जन्म तारीख*

जर तुमच्याही आधारकार्ड मध्ये काही चुका असल्यास तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. यासाठी जर तुमच्या आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख याबाबत चुका असल्यास त्या अपडेट करणे गरजेचे आहे.

तुमच्या आधारमधील नाव, पत्ता व जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी संपर्क करा.. साळवे इंटरप्राईजेस..  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून काम केले जातील )

फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी व्यक्ती उच्च न्यायालयात खालील आधार घेऊन अर्ज दाखल शकते आणि खोटे एफआयआर रद्द करू शकते,

1) – जर खोटा एफआयआर दाखल केला गेला असेल तर.

2) – जो गुन्हाच झालेला नाही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला गेला असेल तर.

3) – एफआयआरमध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप असतील तर

इथे हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे की,दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा यांच्यात काय फरक आहे.

जर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असेल तर तो दखलपात्र गुन्हा असतो आणि किरकोळ स्वरूपाचा गुन्हा अदखलपात्र समजला जातो. या दोन्ही प्रकारचे गुन्हे नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र नोंदवही असणे कायद्याने बंधनकारक आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. 

असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )

जर गुन्हा दखलपात्र असेल तर पोलीस त्याला लेखी स्वरूप देऊन, तक्रार देणाऱ्याला ते वाचून दाखवले पाहिजे. तसेच त्यावर तक्रारकर्त्याची सही घेऊन त्याची प्रत मोफत देण्याचे बंधन कायद्याने पोलिसांवर आहे.

अशी तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते आणि अधिकाऱ्याला त्याची नोंद घेत तपास सुरु करावा लागतो.

अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेणे पोलिसांना बंधनकारक असले तरी न्यायालयाचा आदेश आल्यावरच ते या गुन्ह्यात तपास सुरु करू शकतात. तेव्हा हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, पोलिसांकडे कुठलीही तक्रार दाखल झाली की लगेच तपास सुरु होतो.

अर्थात कुठला गुन्हा दखलपात्र आहे किंवा अदखलपात्र आहे हे  ठरवत असतांना पोलिसांची भूमिका देखील महत्वपूर्ण असते.

1) जर कोणी खोटा एफआयआर दाखल केला असेल तर आपण आधी अटकपूर्व जामीन घेऊ शकतो ज्यामुळे अटक टळू शकते आणि जर ते शक्य नसेल तर अटक झाल्यानंतर नियमित प्रक्रियेतून जामीन मिळवता येतो.


एखाद्या व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल झाला असेल तर त्याच्याकडे आपण गुन्हा केलेला नाही याबाबत जर काही पुरावा असेल तर उच्च न्यायालयात अर्जासोबत पुरावा म्हणून, ऑडिओ,व्हिडिओ, फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अशा कोणत्याही स्वरूपात देता येतो.

जसे कोणी आपल्याविरुद्ध चोरी करण्यासाठी आपल्याविरुद्ध खोटे एफआयआर करते तसे आपण त्या वेळी तेथे नसल्याचे पुरावे म्हणून देऊ शकता आणि स्थान कोठे आहे ते पुरावे दिले जाऊ शकतात. वकीलच्या मदतीने पुरावे योग्य रीतीने मांडू शकतात.

आपल्या बाजूने कोणताही साक्षीदार असल्यास, त्याचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करतांना नक्की उल्लेख करा.

जेव्हा उच्च न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दिला जातो तेव्हा त्यासंदर्भात सुनावणी घेतली जाते आणि न्यायालयासमोर आपण सबळ पुराव्यांच्या आधारे आपले निर्दोषत्व सिद्ध केले तर न्यायालय एफआयआर रद्द करण्याचा आदेश देऊ शकतो.

परंतु जर आपण न्यायालयात आवश्यक पुरावा देऊ शकत नाही ज्याने तुमची निर्दोषता सिद्ध केली असेल तर न्यायालय हा अर्ज नाकारते. त्यानंतर एफआयआर दाखल झालेल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जातात आणि न्यायालयात सुनावणी सुरु होते.

उच्च न्यायालयात अर्ज नाकारल्यानंतर आपण  सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू शकतो. येथे एक महत्वपूर्ण मुद्दा देखील आहे की जर कोणी आपल्या विरूद्ध खोटा एफआयआर करतो.

आपण त्याच्या विरुद्ध न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अन्वये एक अर्ज द्याल, तेव्हा न्यायालय निर्णय देईपर्यंत पोलिस आपल्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही आणि आपल्याला अटक करू शकत नाही.

चौकशीसाठी तपासणी अधिकाऱ्याला न्यायालय आवश्यक ते निर्देश देखील देऊ शकतात. जर न्यायालयाने यांत आपले निर्दोषत्व मान्य केले तर आपण वरील खोटे एफआयआर,आपली बदनामी या प्रकरणात त्या व्यक्तीच्या विरोधात होते मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतात.

(फौजदारी प्रक्रिया संहिता २५०) यांत  ज्यांनी खोटा एफआयआर दाखल केला आहे त्यांना सुद्धा शिक्षा मिळू शकते.

अजून एक पर्याय म्हणजे भारतीय दंड विधानाच्या कलम २११ नुसार आपण त्याविरुद्ध एक केस दाखल करू शकता, ज्यामध्ये खोटा एफआयआर देणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा तसेच दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्ही या स्वरूपात शिक्षा हो शकते.

तसेच, भारतीय दंड विधानाच्या कलम १८२ नुसार, ज्या पोलिस अधिकाऱ्याने खोटे एफआयआर दाखल केला आहे,त्याच्यावर देखील कारवाई होते आणि तो अधिकारी शिक्षेस पात्र असतो.

2) संविधानाच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत आपण उच्च न्यायालयात खोट्या एफआयआरच्या विरूद्ध अर्ज करू शकता:

जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीविरूद्ध खोट्या एफआयआर दाखल केला असेल तर अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीने संविधानच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत एक रिट याचिका दाखल करू शकतो ज्याद्वारे खोटा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज देऊ शकता.

उच्च न्यायालयाने पुरावे तपासल्यानंतर, असे सिद्ध झाले की ज्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे तो निर्दोष आहे, मग तो खोटा एफआयआर रद्द होतो.

अशा पद्धतीने कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन आपण खोट्या एफआयआर विरुद्ध लढा देऊ शकतो...

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.               

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                       

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

सोमवार, ७ जून, २०२१

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स.

(सूचना : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या कथा सोशल मिडियावर दिसत असतात. तुमच्या गुंतवणुकीवर इक्विटीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पुढील घटकांचे अनुसरण करण्याची गरज आहे.

मूलभूत गोष्टी जाणून घ्या:-

 हा एक वैश्विक नियम आहे. एखाद्या नव्या जगात प्रवेश करण्याकरिता मूलभूत गोष्टी जाणून घ्याव्यात. गुंतवणूकही त्याला अपवाद नाही. पहिल्यांदा तुम्ही विद्यार्थी बनणे आवश्यक आहे. प्रत्येक आवश्यक गोष्ट शिकाव लागेल.कारण 'ज्ञान हीच शक्ती आहे. दरम्यान, शेअर बाजार, गुंतवणूक आणि इतर आर्थिक संकल्पनांबद्दलच्या मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी इंटरनेटवर भरपूर शोध घेता येतो. तुमचे डिमॅट खाते सांभाळणा-या ब्रोकरकडून तुम्ही पुष्कळ माहिती मिळवू शकता.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस...
सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा.7900094419

अचूक वेळ महत्त्वाची:-

 गुंतवणुकीचा विचार केल्यास, योग्य वेळ हेच सर्वकाही असते. तुमची योग्य आरओआय (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) मिळवण्याची संधी पूर्णपणे यावर अवलंबून असते. असे म्हणताकी, शेअर्स जेव्हा अगदी निचांकी पातळीवर व्यापार करतात, तेव्हा बाजारात प्रवेश करणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे, किंमती उच्चांकी स्थितीत असतात, तेव्हा बाहेर पडणे उत्तम असते. मात्र, तुम्ही शेअर्सवर पैसा लावण्यापूर्वी तुमचा उच्चांक ठरलेला असावा.

उदाहरणार्थ, 

तुम्ही एखाद्या शेअरवर १५ टक्के परताा मिळवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. तुमची गुंतवणूक ज्यावेळी या पातळीला स्पर्श करेल, तेव्हा लोभी होऊ नका. हाच नियम नुकसानीच्या स्थितीतही लागू पडतो. तुमच्या आवडत्या स्टॉकवर ५ टक्के नुकसान होण्याची जोखीम असल्यास, त्या वेळेला विक्री करण्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करू नका. दरम्यान, आपण गुंतवणुकीसाठी ज्या कंपन्यांची निवड केली आहे, ती अत्यंत योग्य असावी. आपण कळपाच्या मानसिकतेनुसार सुरक्षितरित्या आपली चाल खेळू शकता. तसेच प्रोफेशनल ट्रेडर्स आणि विश्लेषकांचे अहवालही अभ्यासू शकता. असा दृष्टीकोन ठेवल्यास, आपल्याला बाजाराच्या कामकाजावर पकड घेण्यास मदत होईल.

तथापि, गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी विवेकी विचार गरजेचा आहे. उदाहरणार्थ, ब-याच वेळा, शॉर्ट टर्ममध्ये, बाजार आणि प्रोफेशनल ट्रेडर्स तात्कालिक अफवा आणि शेअर्सच्या ख-या मूल्यावर परिणाम न करणाऱ्या बातम्यांनुसार वर्तन करतात. गुंतवणूकदार म्हणून, इतर लोक जे करतात, तेच अनुकरण करण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. मात्र तुमचे बाजाराविषयीचे ज्ञान आणि शेअरच्या क्षेत्रांबद्दलचा दीर्घकालीन दृष्टीकोन तयार असेल तर इतरांपेक्षा जास्त परतावा मिळवता येईल.

गुंतवणुकीची रक्कम ठरवा:- 

इक्विटीमध्ये तुम्हाला किती विस्तार हवा आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपण तरुण गुंतवणूकदार असल्यास, तुमच्यासमोर अजून ३० वर्षे कामाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जास्त पैसे गुंतवा. विविध क्षेत्रांशी संबंधित शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता. पण तुम्ही पन्नाशीत शेअर बाजारात प्रवेश केला तर खबरदारी बाळगणे, हेच महत्त्वाचे आहे. स्थिर परतावा देण्यासाठी ओळखल्या जाणा-या स्टॉक्मध्येच पैसा गुंतवा.

.🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा.7900094419

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अनेक साइट्स (लिंक) आहेत, तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.

1) पीफ ( PF )

2) ई एस आय सी ( ESIC )

3) आधार सुधार ( Aadhaar Update )

4) वाहन परवाना ( Vehicle license )

5) पासपोर्ट ( Passport )

6 उद्यम आधार ( Udaym Aadhaar )

7) मतदार नोंदणी ( Voter registration )

8) ई पेन कार्ड ( e pan Card )

9) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( Marriage Registration Certificate )

10) Fssai प्रमाणपत्र ( Fssai Certificate )

आमच्याकडे वरील सर्व कामे केली जातील.

चुकांमधून शिका; 

चुकांमुळे निराश होऊ नका:- तुमच्या पोर्टफोलिओचे नियमितपणे निरीक्षण करा आणि चुका ओळखा. या क्रियेमुळे भविष्यात एकच चूक पुन्हा पुन्हा करणे टाळता येईल. तसेच अधिक अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली पाहिजे, त्या व्यापारातून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे म्हणतात की, प्रोफेशनल ट्रेडर्सदेखील चुका करतात. म्हणून चूक झाल्यावर निराश होऊ नका. सतत शिकणे हा प्रवासाचा भाग आहे. प्रत्येक चूक म्हणजे एक अनुभवी गुंतवणूकदार होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

तुमच्या वित्तीय उद्दिष्टांबद्दल स्पष्ट रहा:-

 गुंतवणुक करताना, तुम्ही आपले उद्दिष्ट आणि भविष्यात आपल्याला रक्कम पुन्हा कधी हवी आहे, त्या संभाव्य काळाबद्दल स्पष्टता राखायला हवी. तुम्हाला तुमचा आरओआय काही वर्षातच हवा असेल तर कमी अस्थिर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मात्र तुम्हाला दीर्घकालीन योजना हवी असेल, जसे की, तुमच्या मुलांचे परदेशात शिक्षण किंवा स्वप्नातील घर विकत घेणे, तर तुम्ही त्यानुसार, गुंतवणूक केली पाहिजे.

अंतिम सूचना:

 गुंतवणूकदार म्हणून, सेक्टर्स आणि शेअर्सबद्दल सखोल माहिती घएतानाच, तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा जाणून घेणेही आवश्यक आहे. सर्व कंपन्या लाभदायक नसतात, हे तुम्हाला कळेल. त्यामुळेच तुम्ही चतुराईने निवड करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपण योग्य प्रयत्नांसह संशोधन केले तर एक चांगली सुरुवात करता येईल. यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीसंबंधी जोखीम कमी करण्यास व यशस्वी होण्यास मदत होईल.

(सूचना : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

शुक्रवार, ४ जून, २०२१

५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’म्हणून साजरा केला जातो.

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 



आज ‘जागतिक पर्यावरण दिन’

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो.मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. 

 गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.


पर्यावरणाची व्याख्या नैसर्गिक समतोल म्हणून केली जाऊ शकते. आपल्या गरजा भागविताना मानवाला निसर्गाचा फायदा होतो. म्हणूनच, निसर्गाचे रक्षण केले पाहिजे जेणेकरून ते सातत्य प्रदान करेल. आम्ही उदाहरण म्हणून पाणी देऊ शकतो. कारण पाणी हे जीवनाचे मूलभूत स्त्रोत आहे. संसाधनांचा वाया घालवणे, कचरा वाया घालवणे आणि पाण्याची गरज भागविताना शुद्ध पाण्याचे स्रोत वापरणे यासारखे नकारात्मक घटक हे घटकांच्या संसाधनाच्या कार्यक्षम वापरावर परिणाम करतात.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

पर्यावरणीय जगाचे महत्त्व

पर्यावरणीय संतुलनाकडे लक्ष न देणे अपरिहार्य नैसर्गिक आपत्तींना कारणीभूत ठरेल. या संदर्भात, पर्यावरणाचे महत्त्व समजले आहे. परिणामी, भूक आणि पाण्याच्या युद्धांसारखे बरेच नकारात्मक जीवन परिस्थिती उद्भवू शकते. या आपत्तीजन्य परिस्थिती रोखण्यासाठी मानवांनी निसर्गाचे रक्षण करणारी तंत्रज्ञान तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अलिकडच्या वर्षांत ते अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांसारख्या निसर्ग-अनुकूल कार्यांकडे वळले आहेत. वैज्ञानिक जगाने कल्पित पर्यावरणीय आपत्तींपैकी काही विषय आहेत.

वैज्ञानिक जगाने कल्पित पर्यावरणीय आपत्तींपैकी काही विषय आहेत.

समुद्रातील पाण्याची पातळी:

 ग्लोबल वार्मिंगमुळे, जिथे नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोत एक महत्त्वपूर्ण घटक आहेत, तेथे दांडेवर हिमनग वितळण्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. हा घटक नैसर्गिक अधिवासात, विशेषत: महासागरांच्या वस्तींमध्ये अनेक प्रतिकूल परिस्थिती निर्माण करू शकतो.

हवामानातील बदल:

 ग्रीनहाउस गॅस सोडणे, जे ग्लोबल वार्मिंगचे मुख्य कारण आहे, हवामानातील बदलांचा परिणाम होईल जे सर्व मानवतेवर विपरित परिणाम करेल.

वॉटर वॉरः 

जरी जगातील तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेले असले तरी पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत कमी आहेत. या स्त्रोतांचे प्रदूषण करणे आणि त्यांचा कधीही अंत होणार नाही अशा प्रकारे त्यांचा उपयोग केल्याचा एक सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे दूरदर्शिता म्हणजे स्वच्छ पाण्याच्या संसाधनांचा अभाव नजीकच्या काळात युद्धांना कारणीभूत ठरू शकतो.


पर्यावरणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, पर्यावरणीय शिल्लक असलेल्या संभाव्य प्रभावांची तपासणी करण्याची शिफारस केली जाते. काही जीवित प्रजाती नष्ट होण्याचा धोका म्हणजे निसर्गाच्या अपरिवर्तनीय नकारात्मक प्रभावांपैकी एक.

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

पर्यावरणीय शिल्लक विस्कळीत करणारे मुख्य घटक

असे अनेक घटक आहेत जे पर्यावरणाच्या महत्त्वांवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. तथापि, महत्त्वपूर्णतेनुसार काही घटक प्रमुख आहेत. हे आहेत:

1) जलसंपत्तीचा वापर आणि संसाधनांच्या प्रदूषणाकडे अपुरी लक्ष दिले जाते

2) नियोजित विकृत बांधकाम समस्या

3) वनक्षेत्रांची रचना आणि वधांची कत्तल करणे

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण काय करू शकतो?

वैयक्तिक पातळीवर विचार केला असता, निसर्गाचे रक्षण करण्याची लोकांची क्षमता मर्यादित असू शकते परंतु असे उपाय केले जाऊ शकतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणात फरक होऊ शकतो. यातील काही उपाय;

बहुतेक कचरा पुनर्नवीनीकरण आणि पुन्हा वापरता येतो. त्यासाठी कचरा काच, प्लास्टिक, धातू आणि बॅटरी कचर्‍यामध्ये विभक्त करणे आवश्यक आहे. विल्हेवाट लावण्यापूर्वी विभक्त केलेला कचरा पुन्हा वापरला जाऊ शकतो आणि नकारात्मक परिणाम होण्याचे प्रमाण खूप कमी करता येते. कचर्‍याच्या विल्हेवाट लावण्याचा विचार केला पाहिजे.

औद्योगिक क्षेत्रात, वातावरणात सोडल्या जाणार्‍या वायूंवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कारण अनियंत्रित वायू वायू प्रदूषण दोन्ही उत्सर्जित करतात आणि काही पर्यावरण आपत्तींसाठी योग्य वातावरण तयार करतात.

अनियोजित बांधकाम हा सर्वात महत्वाचा प्रभाव आहे. कारण स्ककिल्ड बांधकाम आपल्याबरोबर पर्यावरणाच्या अनेक समस्या घेऊन येतो. स्वच्छ जल स्त्रोतांचे प्रदूषण या नकारात्मक परिणामांपैकी एक आहे.

नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांचा वापर दर वाढविला जावा. नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोत म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वाया जाणारे वापर. एकीकडे, ऊर्जा प्राप्त करताना, दुसरीकडे, अनुभवले जाणारे प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठी ऊर्जा खर्च केली जाते.

पर्यावरणाच्या महत्त्व बद्दल नमूद करावयाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वनक्षेत्रांचे अपुरे संरक्षण. जंगलांचे वर्णन जगाच्या फुफ्फुसात केले जाऊ शकते. प्रदूषित हवा फिल्टर करून आणि ऑक्सिजन तयार करून दोन्ही वन अतिशय महत्त्वाचे कार्य करतात.

पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ५ जून हा जगभर पर्यावरण दिवस म्हणून साजरा होतो.

 पर्यावरण चे संतुलन ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे कारण ह्या सृष्टीत निसर्गाने मनुष्य हा जीव बुद्धिमान म्हणून बनवला आहे. तर मानवाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून म्हणजेच पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, गाड्यांचा धूर, कारखान्यांचा धूर आणि सांडपाणी कमी करायला हवे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।   https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

गुरुवार, ३ जून, २०२१

*MPSC उमेदवारांनो लक्ष द्या! वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 



*MPSC उमेदवारांनो लक्ष द्या! वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट*

तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का!, किंवा परीक्षेच्या तयारीला लागणार आहात का! आणि तुम्ही एमपीएससीच्या संकेतस्थळावर तुमचे 'प्रोफाईल' यापुर्वी केले आहे का! अहो, मग आता तुम्हाला संकेतस्थळावरील तुमचे प्रोफाईल अद्यायावत करावे लागणार आहे. अद्यायावत करण्याची सुविधा शुक्रवारी (ता.२८) सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी संबंधित विभागांच्या मागणीनुसार आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी उमेदवारांकडून येणाऱ्या अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारण्याची व्यवस्था आयोगाने २०१०मध्ये कार्यन्वित केली.प्रणालीच्या विकसन, सुधारणा आणि देखाभालीच्या कामासाठी मेसर्स महाऑनलाइन लिमिटेड या सेवा पुरवठादार संस्थेची २०१३मध्ये नियुक्ती केली होती. आता या कामासाठी अन्य संस्थेची नियुक्ती केली आहे.

नव्याने विकसित केलेल्या प्रणालीत अद्यायावत तंत्रज्ञानाच्या आधारे उमेदवारांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ही नवी प्रणाली कार्यन्वित करताना उमेदवारांनी यापुर्वीच्या प्रणालीतील त्यांच्या प्रोफाइलमधील माहिती आणि त्यांच्या खात्याचे पासवर्ड अद्यायावत करणे आवश्यक आहे. त्याशिवाय सुधारित ऑनलाइन प्रणालीवरील प्रोफाईल उमेदवारांना वापरता येणार नाही, असे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान सहसचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. प्रोफाईल अद्यायावत करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. परंतु एखाद्या भरतीच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने पासवर्ड रिसेट करणे आवश्यक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

आयोगाच्या संकेतस्थळावर असे करा प्रोफाइल अद्यायावत :

- आयोगाच्या'https://mpsconline.gov.in' या संकेतस्थळावर 'नोंदणी' वर जाऊन 'फरगॉट/रिसेट पासवर्ड' बटणवर .

- यूजर नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय निवडा. निवडलेल्या पर्यायानुसार आयोगाच्या नोंदणीकृत वैध युजन नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर एंटर करावा.

- तुम्ही दिलेल्या वैध युजन नेम, ई-मेल किंवा मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

- मिळालेला ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.

- त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी आयोगाकडे नोंदणीकृत असलेली जन्मदिनांक टाका आणि सबमिट करा.

- सबमिट बटणावर क्लिक केल्यावर पासवर्ड रिसेट करा अशी स्क्रिन दिसेल. याद्वारे आपल्या पसंतीचा नवीन पासवर्ड तयार करावा.

- पासवर्ड रिसेट झाल्यावर नवीन ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे नोंदणीकृती ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक तसेच नवीन पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल.

तांत्रिक अडचण आल्यास येथे करा संपर्क

आयोगाच्या नव्या प्रणालीवर प्रोफाईल अद्यायावत करताना तांत्रिक अडचण आल्यास '१८००२६७३८८९' किंवा '१८००१२३४२७५' टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा.

- तसेच 'support-online@mpsc.gov.in' ई-मेलवर संपर्क करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!   

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...